रोग बाधा, आजार, दारिद्र्य मुक्तीसाठी रोज करा हा स्वामी समर्थांचा चमत्कारी तोडगा!

मित्रांनो प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडीअडचणी येतच असतात. अनेक वेळा आपण कमावलेला पैसा काही ना काही कारणाने इतरत्र खर्च होत असतो. म्हणजेच आपल्या घरामध्ये पैशाची टंचाई आपल्याला निर्माण होते. त्यामुळे दारिद्र्य आपल्या घरामध्ये वास्तव्य करते. तसेच आपल्या घरामधील व्यक्ती सतत आजारी असल्यामुळे देखील आपल्या घरामध्ये सुख शांती राहत नाही. कायमच आपले घर हे अशांततेचे […]

Continue Reading

या १० सकाळच्या सवयी स्वतःला लावून घ्या आयुष्यात यशस्वी व्हाल

सकाळच्या काही चांगल्या सवयी आपण स्वतःला लावून घेतल्या तर दिवसभराची सर्व कामे व्यवस्थित पार पडतात. दिवसभर प्रसन्नता राहते. तसेच वेळेच्या वेळी काम पूर्ण झाल्याने आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते. म्हणूनच स्वतःला चांगल्या सवय असणे हे खूप गरजेचे आहे. आपण सकाळी जी कामे करतो त्याचाच परिणाम पूर्ण दिवसावर होत असतो. त्यामुळे सकाळी आळस न करता काही […]

Continue Reading

गुढपाडव्याचे कडुलिंबाशी नाते तुम्हाला माहीत आहे का?

फाल्गुनात झाडांची पानगळ होते आणि चैत्राच्या सुरुवातीला झाडांना नवीन पालवी फुटू लागते, सृष्टीला नवा बहर येतो, धरती हिरव्या शालुने नटलेली दिसते. असा हा आनंददायी ऋतू बदल चैत्र महिन्यात घडतो. म्हणून तर अशा नव्या पालवीला चैत्रपालवी असे म्हणतात. वसंत ऋतुचे आगमन आणि नव्या वर्षाचा प्रारंभ चैत्र पाडवा म्हणून साजरा करण्यात येतो. दारोदारी गुढ्या उभारणे हे पाडव्याचे […]

Continue Reading

घरात धन समृद्धीसाठी हे अवश्य करा!

मित्रांनो, प्रत्येकाला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी तसेच आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद-विवाद होऊ नये असे वाटतच असते. त्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय करतो. तसेच कुटुंबीयातील सदस्यांमध्ये भांडणतंटे होऊ नयेत त्यांच्या गरजा भागवण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करत असतो. परंतु काही केल्याने आपल्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने अशांती निर्माण होते. तर आज मी तुम्हाला घरातील […]

Continue Reading

घरातून बाहेर पडताना ‘हे’ खा; अडलेली कामे पूर्ण होतील !

मित्रांनो, महत्वाच्या एखाद्या कामासाठी आपण घरातून बाहेर पडताना अनेकांना प्रश्न पडतो कि उजवा पाय बाहेर टाकू कि डावा पाय बाहेर टाकू. आज आम्ही अगदी खूप सरळ आणि सोप्या रीतीने सांगणारा आहोत कि आपण महत्वाच्या कामाला बाहेर पडताना आपण नक्की कोणता पाय बाहेर टाकावा जेणेकरून ते आपले काम यशस्वी होईल. मित्रांनो आपल्या कामामध्ये अनेकदा नको ते […]

Continue Reading

फुटाणे सोबत हा पदार्थ खा, मरेपर्यंत हार्ट अटॅक येणार नाही, पित्त, बीपी, सर्दी खोकला आयुष्यात गोळी लागणार नाही

नमस्कार मित्रांनो, फुटाणे सोबत घरातील एक पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला नियमित सर्दी होणारी सर्दी पूर्ण बंद होते. सकाळी उठल्याबरोबर वारंवार शिंका येणे, कप वारंवार होणे, वारंवार खोकला येत असेल तसेच दम्याचा त्रास असेल असे व्यक्तींसाठी हा उपाय अत्यंत रामबाण ठरतो. सोबतच बऱ्याच व्यक्तींना ब्लॉकेजेस असेल, दबलेली नस असेल, मुका मार लागला असेल, सोबतच बऱ्याच व्यक्तींना हार्ट […]

Continue Reading

1 चमचा पाण्यात टाकून शेक द्या टाचदुखी, गुडघेदुखी चुटकीत बंद, दबलेली नस मोकळी होईल.

नमस्कार मित्रांनो, कितीही जुनी टाचदुखी असेल, गुडघेदुखीचा त्रास असेल किंवा पायाला वात येत असेल किंवा पायामध्ये एखादी नस दबलेली असेल व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास असेल अशा प्रकारे नसाच्या संदर्भामध्ये कुठलीही समस्या तुम्हाला असेल तर ती पूर्णपणे घालवण्यासाठी अतिशय उपयुक्त असा आ यु र्वे दि क उपाय आज आपण पाहणार आहोत. टाचदुखीची तर कितीही जुनी समस्या असेल […]

Continue Reading

कोमट पाण्यात 1 चमचा घ्या पोट साफ होण्यासाठी, वजन, चरबी मेणसारखी वितळेल, आयुष्यभर गोळी लागणार नाही

नमस्कार मित्रांनो, मित्रांनो ज्या व्यक्तीचे पोट साफ होते त्या व्यक्तीला कुठलाही आजार होत नाही. त्यासारखा श्रीमंत माणूस दुसरा कोणी नाही आणि आजचा उपाय यासाठी आयुर्वेदात रामबाण मानला गेला आहे. मित्रांनो खाल्लेले अन्न पचत नसेल, गॅस होत असेल, पित्त जास्त झाले असेल, करपट ढेकर येत असतील, छातीत कफ साचला असेल, खूप औषधे घेऊनही वेळेवर पोट साफ […]

Continue Reading

जेवणानंतर वर्षातून 1 वेळ घ्या, मरेपर्यंत म्हातारपण नाही, काहीही खा पचेल, रोज पोट साफ, पित्त बंद, केस काळे

नमस्कार मित्रांनो, आपले शरीर सुंदर निरोगी तरुण ठणठणीत राहण्यासाठी आपल्या शरीरामध्ये त्रिदोष असतात. वात पित्त कफ या त्रिदोषाच क्षमण होणं. शरीरातील त्रिदोषाच संतुलन होणं हे खूप गरजेचं असतं. परंतु सध्याच्या धावपळीमध्ये बऱ्याच व्यक्ती आपल्या शरीराकडे वेळीच लक्ष न दिल्यामुळे यामध्ये बिघाड होतो आणि आपल्याला बऱ्याच व्याधी पाहायला मिळतात. अस आयुर्वेदामध्ये म्हंटल जात की, सर्व आजाराचा […]

Continue Reading

फक्त एक वाटी तांदूळ कसलाही मूळव्याध 3 दिवसात संपवा, रोज 2 मि. पोट साफ, आयुष्यभर औषध ऑपरेशन नाही

नमस्कार मित्रांनो, आपल्या घरांमध्ये सहज उपलब्ध होणारा तांदूळ या तांदळाची फक्त 1 वाटी तांदूळ आपणास या उपायासाठी लागणार आहे. या उपायांचा वापर केल्याने कोणत्याही प्रकारचा असणारा मुळव्याध यामध्ये वारंवार मूळव्याधामधून किंवा सकाळी उठल्याबरोबर रक्त पडत असेल यासोबतच बऱ्याच व्यक्तींना कोंब आलेले असतील, बऱ्याच व्यक्तींना आगे असेल, वारंवार आग होत असेल, असे जर तुमच्याबाबतीत समस्या घडत […]

Continue Reading