शनी-बुध आमनेसामने, या 4 राशीचे लोक होणार श्रीमंत…

वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि ताऱ्यांच्या संक्रमणाला खूप महत्त्व आहे. ग्रहांच्या संक्रमणाचा राशीच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो आणि काही राशींवर नकारात्मक प्रभाव पडतो. ज्योतिषशास्त्रात बुध, सूर्य आणि शनि यांचे विशेष महत्त्व आहे. लवकरच पिता-पुत्र शत्रू शनी आणि बुध एकमेकांसमोरून फिरतील. दोघेही सप्तमात एकमेकांकडे प्रयाण करतील. 18 सप्टेंबर 2023 पासून शनि आणि बुध एकत्र येऊन विशेष परिस्थिती […]

Continue Reading

गुरु गोचर 2023, या 3 राशींवर देवी लक्ष्मीची कृपा वर्षाव, 2024 पर्यंत होईल फायदा..

वैदिक ज्योतिषशास्त्रात, गुरूला सर्व ग्रह आणि देवतांचे गुरू मानले जाते आणि सर्व ग्रह प्रणालींमध्ये हा सर्वात महत्त्वाचा ग्रह आहे. त्यांच्या हालचालींचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होतो. बृहस्पति मेष राशीमध्ये 2024 पर्यंत राहील. गुरूच्या संक्रमणामुळे काही लोक 2024 पर्यंत चांदी धारण करतात. या लोकांसाठी प्रत्येक दिवस दिवाळीसारखा असेल आणि गुरूचे संक्रमण विशेष फळ देईल. 1. धनु […]

Continue Reading

हे काही प्रभावशाली उपाय करा लक्ष्मीची प्राप्ती नक्कीच होणार!

मित्रांनो आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो लक्ष्मी प्रसन्न झाली तर घरावर सुख-समृद्ध देवा ऐश्वर्य नाते असे देखील म्हटले जाते लक्ष्मी घरात असली तर कोणत्याही गोष्टीची आपल्याला कधीच कमतरता भासत नाही. लक्ष्मीला पण प्रसन्न करून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय देखील करत असतो तर मित्रांनो असे काही उपाय आज आपण बघणार आहोत की […]

Continue Reading

या 11 राशींना होणार मोठा धनलाभ..

कर्क राशीत शुक्र मार्गी होत आहे. तसेच ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र मार्गी झाल्यावर अनेक राशींना त्याचा लाभ होतो. तुमच्या राशीला लाभ होतो की नाही हे तर जाणून घेण्यासाठी संपूर्ण माहिती नक्की पाहा.. ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र मार्गी झालाचा तर जवळपास राशींना लाभ होतो, पण कोणत्या राशीला यश आणि प्रगतीच्या संधी मिळतील? कोणत्या राशीला धनलाभाचे योग आहेत? कोणाला […]

Continue Reading

श्रावण महिन्यात मंगळागौर कसे करावे??

श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रिया करतात मंगळागौरीचं व्रत. पण हे व्रत कसं करावं? या व्रताच्या दिवशी उपवास करावा का? या व्रतासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत? चला जाणून घेऊया..श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रियांकडून मंगळागौरीचं व्रत केलं जातं. सुवासिनी स्त्रिया लग्नानंतर पाच वर्षांपर्यंत हे व्रत करतात. नवीन लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षापासून पाच वर्षापर्यंत हे व्रत […]

Continue Reading

पुढील 55 दिवसापर्यंत या राशींना होणार धनलाभ…

ज्योतिष शास्त्रानुसार, 3 राशी अश्या आहेत ज्यांना पुढील 55 दिवसांपर्यंत शनिदेवांचा कृपेचा अनुभव येणार आहे. तर नक्कीच काय होणार आहे त्याच्या आयुष्यात चला जाणून घेऊ या..ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी राशी आणि नक्षत्र बदलत असतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवरील दिसून येतो, अशातच आता शनिदेव सुद्धा मकरी अवस्थेत जात आहेत. त्यामुळे शनी देवांनी 22 ऑगस्टला […]

Continue Reading

मंगळ सूर्य बदलणार आपली युती! या राशींना मिळणार पैसाच पैसा, धनलाभाचे योग

मित्रांनो ज्योतिष शस्त्रानुसार आपल्याला वेगवेगळे प्रकारची माहिती मिळत असते आपल्या करिअरची प्रत्येक गोष्टी ची माहिती मिळत असते.ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक कालावधीनंतर त्यांच्या राशींमध्ये बदल करत असतो म्हणजेच की बदलत असतो दर महिन्याला नवग्रहाच्या स्थितीमध्ये बदल होत असतात. काही राशीन वर चांगला प्रभाव पडत असतो तर काही राशींवर वाईट प्रभाव पडत असतो त्याच बरोबर दुसऱ्या राशीमध्ये ते […]

Continue Reading

जन्मापासूनच भाग्यवान असतात “या”राशीच्या व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात होतात यशस्वी.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार आपला स्वभाव आपले करिअर याबाबतची माहिती आपल्याला मिळतच असते त्याचबरोबर ज्योतिष शास्त्रामध्ये व्यक्तीचे नाव त्याच्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका निभावत असतात नावाचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा असा प्रभाव असतो माणसाचे नाव त्याची ओळख देखील असते व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून आपल्या त्या व्यक्तीचा स्वभाव वागणे व्यक्तिमत्व आणि भविष्यबाबतचे अनेक गोष्टींची माहिती आपल्याला मिळत […]

Continue Reading

या 5 राशींचे लोकं असतात धडाकेबाज !!

ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशी अश्या आहेत ज्यांना आपण धडाकेबाज राशी म्हणू शकतो, म्हणजे काय कितीही मोठं संकट येऊ द्या या राशींचे लोक बिलकुल धैर्य सोडत नाहीत. एरवीसुद्धा ना तुम्हाला त्यांच्या कामामध्ये तो धडाकेबाज फरक जाणवेल. पण मग कोणत्या त्या 5 राशी. तुमच्या आजूबाजूला आहेत का किंवा जर तुम्ही जोडीला शोधत असाल तर आता धडाकेबाज जोडीदार […]

Continue Reading

कासवाकृती अंगठीची कमाल, नशीब चमकेल!!

अंगठी हा जरी दागिन्यांचा एक प्रकार असला तरी ज्योतिष शास्त्रात त्याचा वापर विविध प्रकारच्या रत्नांसाठी केला जातो. ही रत्ने केवळ शोभेची नसून भाग्य ग्रहांना अनुकूल दिशा देणारी असतात. त्यासाठी ज्योतिष शास्त्राने सुचवलेल्या रत्नाची अंगठी घातली जाते. परंतु गेल्या काही काळात या अंगठीवर नक्षीदार कासव का बसल? आणि त्याचा ज्योतिष शास्त्राशी काय संबंध आहे? चला जाणून […]

Continue Reading