ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला केवळ अद्भूत आणि अचंबित करणाऱ्या आहेत. स्वामींचा भक्त परिवार मोठा आहे. केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचे दिसते. त्यामुळे जर तुमच्या जीवनात असंख्य समस्या किंवा अडचणी निर्माण झाल्या असल्यास,तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांची ही एक विशेष सेवा नक्की केली पाहिजे.
श्री स्वामी समर्थां महाराजांची विशेष सेवा करायची आहे. तसेच ही विशेष सेवा आपल्याला गुरुदत्त जयंती पर्यंत करायची आहे. दत्त जयंती 26 डिसेंबर रोजी येत आहे. याचबरोबर या विशेष सेवेमध्ये आपल्याला एका विशेष मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे. याशिवाय तुमच्या घरातील महिला किंवा पुरुष तसेच घरातील शिकणारी लहान मुलं असे कोणीही या सेवेत सहभागी होऊ शकता. हा मंत्र जप करू शकतात.
फक्त श्रद्धेने विश्वासाने आणि मनोभावाने तुम्हाला ही सेवा करायची आहे, म्हणजे हा मंत्र जप करायचा आहे. याच बरोबर ही सेवा करताना तुम्हाला आज सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय स्वच्छ धुऊन झाल्यावर घरातील देवघरासमोर बसायचं आहे. स्वामीच्या समोर बसायचे आहे आणि अगरबत्ती दिवा लावायची आहे.
मग त्यानंतर सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ महाराजांना हात जोडून आपल्या परिवाराच्या सुख-समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी तसेच समाधानासाठी, बरकतीसाठी आणि संकट, समस्या, अडचणी , दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्ही हात जोडून हा मंत्र बोलायचं आहे. हा मंत्र बोलायचा आहे. कारण हा श्री स्वामींच्या विशेष मंत्र आहे, हा मंत्र काही असा आहे की,
“ओम ओंकारवासिने नमः”
“ओम ओंकारवासिने नमः”
हा मंत्र फक्त 21 वेळेस हा मंत्र बोलायचा आहे. 21 पेक्षा कमी नाही किंवा 21 पेक्षा जास्त नाही, मनोभावाने आणि विश्वासाने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्यामुळे तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा स्वामी पूर्ण करतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील..
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.