ही 5 पेये या ठरू शकतात कॅन्सरचे मूळ ?

तुम्हाला माहित आहे का की, तुमच्या शरीरात कॅन्सर होण्याचे कारण तुमच्या चुका आहेत. येथे आपण अशाच 5 पेयांबद्दल सांगणार आहोत जे कर्करोगाचे कारण आहेत. शरीराच्या कोणत्याही भागात कर्करोग होण्यामागे आहार हे प्रमुख कारण आहे. रसायने, तंबाखू, अल्कोहोल, पॅकबंद आणि प्रक्रिया केलेले अन्न ही यामागची प्रमुख कारणे आहेत. येथे आम्ही तुम्हाला अशाच 5 शीतपेयांबद्दल सांगतो जे […]

Continue Reading

ही 6 चमत्कारी रोपे घरात लावा, नोकरी आणि व्यवसायात खूप प्रगती होईल..

ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात अनेक झाडे आणि वनस्पतींना खूप शुभ मानले जाते. जसे तुळशीचे झाड, शमीचे झाड, स्पायडर प्लांट, क्रॅसुला प्लांट, मनी प्लांट, अपराजिता. या वनस्पतींच्या उपस्थितीने जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही आणि ग्रह-तारे यांचे शुभ प्रभावही प्राप्त होतात. जाणून घेऊया या झाडांचे आणि वनस्पतींचे महत्त्व… ज्योतिषशास्त्रात काही झाडे आणि वनस्पतींना खूप चमत्कारिक मानले जाते. […]

Continue Reading

स्वतःच्या हिमतीवर सर्व काही मिळवतात या नावाची लोकं! असतात खूपच हुशार

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळत असते आपल्या स्वभाव आपले राहणीमान किंवा आपण जीवनामध्ये काय करणार आहोत या सर्व बद्दलची माहिती आपल्याला मिळत असते जीवनात खूप महत्त्वाच्या भूमिका देखील निभावतात हिंदू धर्मामध्ये नामकरण समारंभाला खूप महत्त्व दिले गेलेले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर त्याच्या नावाचा खूप प्रभाव पडत असतो माणसाचे नाव हीच त्याची ओळख […]

Continue Reading

रोज ‘या’ गोष्टी केल्याने नशीब चमकते, पैशाची कमतरता राहत नाही

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार आपण वेगवेगळे उपाय करत असतो ते उपाय केल्यानंतर आपल्याला काही ना काही फरक जाणवत देखील असतो ज्योतिष शास्त्रामध्ये असे अनेक प्रकारचे उपाय सांगण्यात देखील आलेला आहे ज्याचा तुम्ही अवलंब केल्यास जीवनात सुख-समृद्धी काही राशींचे ग्रह आणि नक्षत्र असे आहेत. की त्यांना थोड्या मेहनतीने अपार यश देखील प्राप्त होते त्याचबरोबर अनेकांना रात्रंदिवस कष्ट […]

Continue Reading

हे काही प्रभावशाली उपाय करा लक्ष्मीची प्राप्ती नक्कीच होणार!

मित्रांनो आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो लक्ष्मी प्रसन्न झाली तर घरावर सुख-समृद्ध देवा ऐश्वर्य नाते असे देखील म्हटले जाते लक्ष्मी घरात असली तर कोणत्याही गोष्टीची आपल्याला कधीच कमतरता भासत नाही. लक्ष्मीला पण प्रसन्न करून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय देखील करत असतो तर मित्रांनो असे काही उपाय आज आपण बघणार आहोत की […]

Continue Reading

श्रावण महिन्यात मंगळागौर कसे करावे??

श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रिया करतात मंगळागौरीचं व्रत. पण हे व्रत कसं करावं? या व्रताच्या दिवशी उपवास करावा का? या व्रतासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत? चला जाणून घेऊया..श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रियांकडून मंगळागौरीचं व्रत केलं जातं. सुवासिनी स्त्रिया लग्नानंतर पाच वर्षांपर्यंत हे व्रत करतात. नवीन लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षापासून पाच वर्षापर्यंत हे व्रत […]

Continue Reading

या 5 राशींचे लोकं असतात धडाकेबाज !!

ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशी अश्या आहेत ज्यांना आपण धडाकेबाज राशी म्हणू शकतो, म्हणजे काय कितीही मोठं संकट येऊ द्या या राशींचे लोक बिलकुल धैर्य सोडत नाहीत. एरवीसुद्धा ना तुम्हाला त्यांच्या कामामध्ये तो धडाकेबाज फरक जाणवेल. पण मग कोणत्या त्या 5 राशी. तुमच्या आजूबाजूला आहेत का किंवा जर तुम्ही जोडीला शोधत असाल तर आता धडाकेबाज जोडीदार […]

Continue Reading

कासवाकृती अंगठीची कमाल, नशीब चमकेल!!

अंगठी हा जरी दागिन्यांचा एक प्रकार असला तरी ज्योतिष शास्त्रात त्याचा वापर विविध प्रकारच्या रत्नांसाठी केला जातो. ही रत्ने केवळ शोभेची नसून भाग्य ग्रहांना अनुकूल दिशा देणारी असतात. त्यासाठी ज्योतिष शास्त्राने सुचवलेल्या रत्नाची अंगठी घातली जाते. परंतु गेल्या काही काळात या अंगठीवर नक्षीदार कासव का बसल? आणि त्याचा ज्योतिष शास्त्राशी काय संबंध आहे? चला जाणून […]

Continue Reading

ही कामे तुमच्या हातून होतात का? तिजोरीतला पैसा होणार नाही कधीच कमी!

मित्रांनो प्रत्येक जण आपल्या कुटुंबीयांच्या गरजा भागविण्यासाठी दिवस-रात्र मेहनत हे घेतच असतात. म्हणजेच मेहनत करून पैसे कमवीत असतात. परंतु बऱ्याच वेळा कठोर परिश्रम करून देखील आपणाला अपयश प्राप्त होते. म्हणजेच म्हणावा तसा पैसा आपल्याला मिळत नाही. त्यामुळे आपल्या घरामध्ये गरीबी कायम राहते. तर आचार्य चाणक्य नीति मध्ये धनवान होण्याचे अनेक प्रकारचे मार्ग आपणाला सांगितलेले आहेत. […]

Continue Reading

जाणून घ्या, अधिक महिन्यात तांबूल दानाचे महत्व…

पद्मपुराणात पुरुषोत्तम मास, माल मास किंवा अधिक मास याचं महत्त्वाचं वर्णन आले आहे. त्यात अधिक मासात करायची व्रते, दान विधी किंवा फलश्रुती याचे महत्व सांगितले जाते. अधिक मासात उपवासाचे विशेष महत्व आहे, यामुळे स्त्रियांना अखंड सौभाग्य आणि पुत्रयोगाचा लाभ होतो असे म्हणतात. मात्र अधिकच्या या महिन्यात महिला तांबूल दान का करतात? त्या प्रश्नाचे उत्तर जाणून […]

Continue Reading