होळीच्या दिवशी लागणार वर्षातले पहिले चंद्रग्रहण या राशींची होणार भरभराट..

मित्रांनो यावर्षी 2024 या होळीच्या दिवशी म्हणजेच 25 मार्च 2024 ला वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार आहे या चंद्रग्रहणाची सुरुवात सकाळी दहा तेवीस ला सुरू होऊन याची समाप्ती दुपारी तीन वाजून पाच मिनिटाला होणार आहे हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे या चंद्रग्रहणाचे सुतक पाळावे लागणार नाही. पण ज्योतिष शास्त्रानुसार चंद्रग्रहणाचा प्रभाव बारा राशींवर पडतो काही […]

Continue Reading

तुमचा वाढदिवस एप्रिल महिन्यात असतो का??

तुमचा वाढदिवस जर एप्रिल महिन्यात असेल तर ज्योतिष शास्त्र सांगत की, या महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती या दिसायला मोहक, आकर्षक, मेहनती, रसिक आणि हसतमुख असतात. कलांचा आस्वाद घेण्याची कला त्यांना चांगल्या प्रकारे अवगत असते. साहसी खेळात त्यांना विशेष रस असतो. स्वभाव थोडा अतरंगी सुद्धा असतो. तुम्ही कसेही वागले तरी, त्यांनी तुमच्याशी छानच वागावं अशी मात्र तुमची […]

Continue Reading

…म्हणून चांगले लोक लवकर का मरतात?जाणून घ्या मोक्ष कसा प्राप्त होतो?

सनातन धर्मात सत्कर्म करून मोक्षप्राप्ती करावी असे नेहमीच सांगितले आहे. पण गरुड पुराणात मोक्षप्राप्तीचा मार्ग सांगितला आहे. परंतु ज्या आत्म्यांना मोक्ष मिळत नाही, त्यांना मृत्यूनंतर शरीर कसे मिळते, या गोष्टीही सांगितल्या असून पिंडदानाचे महत्त्व सांगितले आहे. असे मानले जाते की, गरुड पुराणात सांगितलेल्या नियमांचे पालन केल्याने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो. आम्ही तुम्हाला […]

Continue Reading

स्वप्नांत जर हिजडा दिसला त्याचा अर्थ काय?

स्वप्न शास्त्रानुसार, जर झोपल्यानंतर येणारे हे सर्व तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांशी संबंधित काही संकेत देत असतात. तुम्हाला असे स्वप्न पडले आहे ज्याने तुम्हाला तुमच्या स्वप्नांप्रमाणेच गोंधळात टाकले आहे. जसे की तुमच्या स्वप्नांत कधी किन्नर नपुंसक भेटलो आहे, ज्यानंतर याचा अर्थ खूपच गोधळाला आहात. कारण ते तुमच्या जीवनाशी कसे संबंधित आहे. तुम्हालाही असा काही अनुभव आला […]

Continue Reading

महाशिवरात्रीला जुळून येत आहेत खास योग्य राशींचे चमकणार भाग्य.

मित्रांनो महाशिवरात्री हा एक पवित्र सण मानला जातो हा सण सर्व देशभरात मध्ये खूप मोठ्याने साजरा केला जातो या दिवशी शिवलिंगाची पूजा करण्याची परंपरा देखील आहे महाशिवरात्रीची माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला या तिथीला साजरी केली जाते या दिवशी भगवान शिव व माता-पार्वती यांची पूजा केली जाते त्या महाशिवरात्रीला काही दुर्मिळ आणि खास योग जुळून […]

Continue Reading

मूलांक 2 आणि 4 असलेल्या लोकांना चांगले पैसे आणि चांगली बातमी मिळणार..

अंकशास्त्राच्या गणनेनुसार पुढील 15 दिवस मूलांक 2, मूलांक 3, मूलांक 4 आणि मूलांक 5 असलेल्या लोकांसाठी शुभ आणि फलदायी असणार आहे. तसेच मूलांक 6, मूलांक 7 आणि मूलांक 8 असलेल्या लोकांसाठी 15 दिवस संमिश्र परिणामांचा दिवस असणार आहे. अंकशास्त्रानुसार, मूलांक 2 आणि 4 असलेल्या लोकांना त्रिपुष्कर योगाचा लाभ होईल आणि सूर्यदेवाची कृपाही होईल. या क्रमांकाच्या […]

Continue Reading

पंधरा महिन्यानंतर ना मंगळ करत आहे कुंभ राशीत प्रवेश या तीन राशींना येणार सोन्याचे दिवस.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह एका निश्चित कहा नंतर न आपले राशी बदल करत असतात आणि इतर ग्रहांसोबत युती बनवतात फेब्रुवारीमध्ये देखील ग्रहांचे सेनापती मंगळ ग्रह कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि शनी कुंभ राशीत अगोदरच विराजमान असल्याने मंगळ व शनी यांची युती बनणार आहे अशाच मंगळाचा प्रभाव बारा राशींवरील दिसून येणार आहे. पण त्यामध्ये तीन […]

Continue Reading

शुक्र बनत आहेत शक्तिशाली मानवी योग या राशींना होईल पदप्रतिष्ठे सोबत प्रेम प्राप्ती.

मित्रांनो प्रत्येक ग्रह हे ठराविक काळानंतरनं त्यांची राशी बदल करत असतात ज्योतिष शास्त्रानुसार असे सांगण्यात आले आहे की धन वैभव आणि आकर्षणाचे दाता शुक्रेका निश्चित वेळेमध्ये राशी परिवर्तन करत आहेत ज्याचा प्रभाव प्रत्येक राशींवर पडणार आहे हा प्रभाव शुभ ही असू शकतो किंवा अशुभ ही असू शकतो प्रभाव पडल्यानंतर नको ते फळ मिळणार. कोणत्या दही […]

Continue Reading

या 5 राशींचे पुरुष असतात अतिशय रोमँटिक स्वभावाचे..

जोडीदार पाहताना इतर गोष्टींसोबत आपण जोडीदार किती आपलेपणा दाखवतो, आपणहून किती माया लावतो. प्रेमाने सर्वकाही करतो, तो किती रोमँटिक असू शकतो? हे देखील पाहिले जाते कारण आपलं माणूस आपल्या जवळ असणे, रोमांन्स करणे हा देखील प्रेमाचा, जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कारण त्यामुळे मनातील भीती नाहीशी होते, परकेपणा दूर होतो. आपल्या जीवनात दरी निर्माण करणारे क्षण […]

Continue Reading

या 3 गोष्टी आयुष्यात नेहमी गुप्त ठेवा, नाहीतर दुःख भोगावे लागेल!!

आचार्य चाणक्य यांना भारताच्या इतिहासातील महान तसेच वेगवान व्यक्ती म्हणून ओळखले जाते. चाणक्यांनी चाणक्य नीतिमध्ये,.काही 3 गोष्टी अशा सांगितल्या आहेत. त्या गोष्टीविषयी आपण कोणालाही सांगू नये. कारण या गोष्टी दुसऱ्या लोकांना समजलास आपल्याला खूप मोठ्या समस्याचा सामना करावा लागू शकतो. यातील पहिली गोष्ट म्हणजे, जर आपला अपमान झाला होते तर ही गोष्ट कोणालाही सांगू नये. […]

Continue Reading