पंधरा महिन्यानंतर ना मंगळ करत आहे कुंभ राशीत प्रवेश या तीन राशींना येणार सोन्याचे दिवस.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह एका निश्चित कहा नंतर न आपले राशी बदल करत असतात आणि इतर ग्रहांसोबत युती बनवतात फेब्रुवारीमध्ये देखील ग्रहांचे सेनापती मंगळ ग्रह कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि शनी कुंभ राशीत अगोदरच विराजमान असल्याने मंगळ व शनी यांची युती बनणार आहे अशाच मंगळाचा प्रभाव बारा राशींवरील दिसून येणार आहे. पण त्यामध्ये तीन […]

Continue Reading

शुक्र बनत आहेत शक्तिशाली मानवी योग या राशींना होईल पदप्रतिष्ठे सोबत प्रेम प्राप्ती.

मित्रांनो प्रत्येक ग्रह हे ठराविक काळानंतरनं त्यांची राशी बदल करत असतात ज्योतिष शास्त्रानुसार असे सांगण्यात आले आहे की धन वैभव आणि आकर्षणाचे दाता शुक्रेका निश्चित वेळेमध्ये राशी परिवर्तन करत आहेत ज्याचा प्रभाव प्रत्येक राशींवर पडणार आहे हा प्रभाव शुभ ही असू शकतो किंवा अशुभ ही असू शकतो प्रभाव पडल्यानंतर नको ते फळ मिळणार. कोणत्या दही […]

Continue Reading

या 5 राशींचे पुरुष असतात अतिशय रोमँटिक स्वभावाचे..

जोडीदार पाहताना इतर गोष्टींसोबत आपण जोडीदार किती आपलेपणा दाखवतो, आपणहून किती माया लावतो. प्रेमाने सर्वकाही करतो, तो किती रोमँटिक असू शकतो? हे देखील पाहिले जाते कारण आपलं माणूस आपल्या जवळ असणे, रोमांन्स करणे हा देखील प्रेमाचा, जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कारण त्यामुळे मनातील भीती नाहीशी होते, परकेपणा दूर होतो. आपल्या जीवनात दरी निर्माण करणारे क्षण […]

Continue Reading

या 3 गोष्टी आयुष्यात नेहमी गुप्त ठेवा, नाहीतर दुःख भोगावे लागेल!!

आचार्य चाणक्य यांना भारताच्या इतिहासातील महान तसेच वेगवान व्यक्ती म्हणून ओळखले जाते. चाणक्यांनी चाणक्य नीतिमध्ये,.काही 3 गोष्टी अशा सांगितल्या आहेत. त्या गोष्टीविषयी आपण कोणालाही सांगू नये. कारण या गोष्टी दुसऱ्या लोकांना समजलास आपल्याला खूप मोठ्या समस्याचा सामना करावा लागू शकतो. यातील पहिली गोष्ट म्हणजे, जर आपला अपमान झाला होते तर ही गोष्ट कोणालाही सांगू नये. […]

Continue Reading

चाणक्यांनी सांगितले करोडपती होण्याचे ‘5’ प्रभावी मार्ग !!

बदलत्या काळात लोक पैशाबद्दल खूप विचार करू लागले आहेत. लोकांसाठी पैशाबद्दल विचार करणे देखील योग्य आहे कारण पैसा आपल्या जीवनातील 90% गरजा पूर्ण करतो. याचबरोबर, पैसा हे कोणाच्याही आयुष्यासाठी ‘सर्वस्व नाही हे जरी खरे असले तरी काहीतरी खास नक्कीच आहे. आता हा “खूप विचार करण आजकाल खुप गरजेच झाले आहे. आजकाल जवळजवळ प्रत्येकजण इंटरनेट वापरत […]

Continue Reading

स्वतच्या फायद्यासाठी कोणत्याही थराला जातील ‘या’ 5 राशी!! मग तुमची रास कोणती?

ज्योतिष शास्त्रानुसार, मनुष्य जीवन हे आशेवर आधारित असून रोज एक नवी अशा मनुष्याला त्याला जगण्याचे नवे बळ देत असते. मनुष्याला जीवनात भरपूर प्रगती प्रचंड उन्नती साधायची असेल तर शनीचा आशीर्वाद प्राप्त होणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा शनीची शुभ दृष्टी प्राप्त होते, तेव्हा परिस्थिती बद्दलण्यास वेळ लागत नाही. नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागत नाही. आपल्या […]

Continue Reading

घरातील या वस्तू रिकामे ठेवू नका नाहीतर पैसा हातात टिकत नाही.

मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चड उतार हे येतच असतात बऱ्याचदा आपल्या हातात काही पैसा टिकत नाही असं होत असतं त्याला काही वेळा वास्तुदोष देखील जबाबदार असतात वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत की त्या रिकामे राहिल्यास आर्थिक संकटांचा सामना देखील करावा लागतो आणि वास्तुदोष देखील सुरू होतो तर कोणत्या गोष्टी आहेत चला तर मग मित्रांना […]

Continue Reading

‘हे’ पाच संकेत आपणाला मिळत असतील तर समजा की आपले कुलदैवत आपल्या पाठीशी आहे !

मित्रांनो मित्रांनो आपले कुलदैवत आपल्या पाठीशी आहे की नाही. कुलदेवता पासून आपणाला आशीर्वाद मिळत आहेत की नाही. घरात घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी या आपल्या कुलदैवतापासून घडत आहेत की नाहीत. अशा अनेक गोष्टी आपण विचारत असतो, विचार करत असतो. तर काही मंडळींना चौकशी करून धार्मिक अंदाज बांधण्याची देखील सवय असते. कारण मित्रांनो कुलदैवत हे आपले रक्षण […]

Continue Reading

2024 मध्ये या 5 राशींचे जुळून येणार लग्नाचे योग!!

ज्योतिषशास्त्रानुसार बारा राशींवर नऊ ग्रहांचा प्रभाव असतो. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. त्यात ठराविक कालावधीनंतर ग्रह एक राशीतून दुसऱ्या राशीत गोचर म्हणजेच त्या त्या राशीत भ्रमण करत असतो. त्याचे परिणाम 12 राशींवर जाणवत असतात. ग्रहांची स्थिती, घरे, नक्षत्र, राशी अनेक प्रकारचे परिणाम देतात. व्यक्तीच्या जीवनातील चढ-उतारांमध्ये, ग्रहांची स्थिती आणि दशा यांच्यातील संबंध दर्शवितात. या वर्षअखेर […]

Continue Reading

नवीन वर्षाचा पहिला आठवडा 5 राशीसाठी विशेष ठरणार!!

1.मेष राशी : मेष राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा पहिला आठवडा खूप शुभ असणार आहे. जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्हाला आठवड्याच्या पहिल्या सहामाहीत नोकरीशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे पूर्ण फळ मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत असतील. जर तुम्ही काही काळ आजारी […]

Continue Reading