मित्रांनो तुमच्या मनाने हार स्वीकारली असेल, मार्ग सापडत नसेल, मनात कसली न कसली चिंता असेल, काहीतरी अडचणी असतील, काही समस्या असतील. तर मित्रांनो करा हा स्वामींचा सोपा उपाय. स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील.
हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल. आणि मित्रांनो काही वेळा काही लोक एकटी पडतात एकलकोंडी होतात. त्यांना असं वाटतं की सगळं जग आपल्या विरोधात आहे.
मित्रांनो काही लोक काम करत असतात, पण ती काम पूर्ण होत नाही ती कामं फसतात, त्यांना काहीतरी समस्या असतात, त्यांच्या कामात अडचणी येत असतात.त्याचबरोबर मित्रांनो त्यांना एकटेपणा वाटत असतो.
त्यांना वाटत असते की सर्व जग आता आपल्या विरोधात आहे, किंव्हा ते कोणते तरी काम चालू करतात आणि त्यात फसतात किंव्हा त्यांच्या मनात असंख्य प्रश्न असतात पण त्यांना उत्तर मिळत नाहीत. तसेच त्यांना असंख्य समस्या असतात पण त्यांना मार्ग मिळत नाही.
मित्रांनो अशावेळी मित्रांनो त्या लोकांना काय करावे समजत नाही. मार्ग सापडत नाही ही त्यांच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर त्यांना मिळत नाही. कोणाशी बोलून आपल्या समस्या सांगाव्यात हे त्यांना कळत नाही. त्यामुळे मित्रांनो त्यांना कोणते काम कुठून सुरू करावे हे समजत नाही.
यातून मार्ग कसा काढावा हे त्यांना समजत नाही.मित्रांनो अशा वेळी काय करावे? हेच कळत नाही, पण अशावेळी वेळी स्वामींचे स्मरण करावे. स्वामींना सांगितलेला हा उपाय तुम्ही करून पहा.मित्रांनो यासाठी स्वामींसमोर बसा केव्हाही बसा सकाळी बसा दुपारी बसा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा बसा
.तुमचे मन आधी शांत करा त्यानंतर स्वामींना अगरबत्ती लावा, धूप -दिवा लावा आणि मनोभावे नमस्कार करा. त्यानंतर तुम्हाला जा काही समस्या आहेत, कुठे अडचणी येतात, मार्ग कोणता मिळत नाही, कुठल्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत.
हे सर्वकाही तुम्ही स्वामींच्या समोर बोला. स्वामींना तुमच्या मनातील सर्व काही सांगा.तुम्हाला काय हव आहे ,तुम्हाला कोणती अडचण आहे हे सर्व काही स्वामींना सांगा. तुम्हाला कोणता उद्योग धंदा सुरू करायचा आहे नोकरी करायची आहे.
हे सर्व काही तुम्ही सर्व काही स्वामींना सांगा स्वामींच्या समोर हात जोडून डोळे मिटून शांतपणे बसा. स्वामींना शरण जा.मित्रांनो स्वामींना प्रार्थना करा की आता तुम्हीच मला मार्ग दाखवा. तुम्हाला हा सोपा उपाय करायचा आहे.
हाच उपाय तुम्ही स्वामी केंद्रात किंवा स्वामी मठात करू शकता. यानंतर मित्रांनो लगेच तुमच्या कानावर काहीतरी शुभवार्ता पडेल. तुम्हाला मार्क मिळून जातील तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.तु मच्या समस्या अडचणी सर्व काही दूर होईल.
मित्रांनो तुमच्या मदतीला कोणीतरी येईल आणि हे सर्व स्वामीच करतील. मित्रांनो जी लोक पूर्ण भक्तीने आणि अंतकरणापासून स्वामी न हाक मारतात आणि आपल्या समस्या इच्छा बोलून दाखवतात त्यांना स्वामी नक्की मदत करतात.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.