एप्रिल महिन्यात मेष राशींच्या व्यक्तीच्या जीवनात या घडणार 3 घटना..

ज्योतिष शास्त्रानुसार, आयुष्यात भरभराट करून घेण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी या राशिच्या लोकांचे असतात. परंतु डोक्यावर आणि खांद्यावर जबाबदारीचं ओझं आल्यानंतरच यांची खऱ्या अर्थाने प्रगती व्हायला लागते. नाही तर बर्‍याचदा विश्रांतीमध्ये सुख मारणारी ही रास आहे. व्यापारामध्ये जास्त सहभागी होणारी, तसंच कला क्षेत्रात सुद्धा विशेष रमणारी अशी रास होय. पृथ्वी तत्त्वाची रास असल्यामुळे आपल्या निर्णयावर […]

Continue Reading

सावधान!! पतीच्या मृत्यूचे कारण बनू शकतात ‘हे’ दागिने…

गरुड पुराणवर विश्वास ठेवायचा असेल तर महिलांना असे अनेक नियम पाळावे लागतात. शास्त्रानुसार त्यापैकीच एक नियम म्हणजे दागिने परिधान करण्याचा ही आहे. दागिन्यांची सजलेली स्त्री समृद्धी दर्शवते. मात्र शास्त्रानुसार चुकीच्या पद्धतीने परिधान केलेले दागिने पतीचे आयुष्य देखील कमी करते. कोणत्या आहेत ते दागिने चला जाणून घेऊया.. हिंदू धर्मशास्त्रानुसार वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे आणि यामुळेच शुभकार्य […]

Continue Reading

ही 5 पेये या ठरू शकतात कॅन्सरचे मूळ ?

तुम्हाला माहित आहे का की, तुमच्या शरीरात कॅन्सर होण्याचे कारण तुमच्या चुका आहेत. येथे आपण अशाच 5 पेयांबद्दल सांगणार आहोत जे कर्करोगाचे कारण आहेत. शरीराच्या कोणत्याही भागात कर्करोग होण्यामागे आहार हे प्रमुख कारण आहे. रसायने, तंबाखू, अल्कोहोल, पॅकबंद आणि प्रक्रिया केलेले अन्न ही यामागची प्रमुख कारणे आहेत. येथे आम्ही तुम्हाला अशाच 5 शीतपेयांबद्दल सांगतो जे […]

Continue Reading

दर शनिवारी गुपचूप लावा इथे 1 तेलाचा दिवा, गरिबी निघून जाईल..

हिंदू धर्मग्रंथांमध्ये पिंपळाचे झाड अतिशय आदरणीय मानले जाते. असे मानले जाते की, या झाडामध्ये भगवान विष्णूचे वास्तव्य आहे. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने या झाडाला त्याचे स्वतःचे रूप असल्याचे वर्णन केले आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार, शनिवारी पिंपळाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा पेटवल्याने शनिच्या साडेसाती, प्रभाव आणि इतर परिणामांपासून मुक्तता मिळते. म्हणून शनिवारी शनिवारी होणारे त्रास टाळण्यासाठी लोक या दिवशी […]

Continue Reading

जीवनात या 3 लोकांच्या चुकूनही पाया पडू नये, नाहीतर..

हिंदू धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्म यापैकी एक धर्म आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण अनेक परंपरांचे पालन करतो त्यापैकीच एक महत्त्वाची परंपरा आहे चरणस्पर्श. चरणस्पर्श चा अर्थ म्हणजे आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणार्‍या, ज्येष्ठ असणाऱ्या व्यक्तींच्या पाया पडणे. ज्या व्यक्ती नात्याने आपल्यापेक्षा मोठे आहेत अशा व्यक्तींचे आपण पाया पडतो त्याचे चरण स्पर्श करतो. मित्रांनो या पाठीमागे […]

Continue Reading

राहू देणार या राशीना त्रास, त्यामुळे हे 2 उपाय नक्की करा…

ज्याप्रमाणे कुंडलीतील सर्व ग्रहांचा माणसाच्या जीवनावर प्रभाव पडत असतो, त्याचप्रमाणे वास्तूच्या वेगवेगळ्या भागांवर ही वेगवेगळ्या ग्रहांचा प्रभाव पडत असतो. या ठिकाणी काही विघ्न असेल तर त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावरही होऊ लागतो. त्यामुळे आपल्या जीवनाचा तो पैलू संकटांनी घेरला जातो. आज आपण घराच्या त्या भागात जाणून घेऊया ज्यावर राहूचा प्रभाव आहे. आपल्या मनात अचानक विचार येण्याचं […]

Continue Reading

जर तुमच्याही घरात या गोष्टी घडत असेल तर समजुन घ्या की..

काही लोक खूप देव-देव करतात खुप सारे कष्ट, पूजापाठ करतात. मात्र, त्यांना यश येत नाही आणि ते कधीही श्रीमंत होत नाहीत. या व्यक्तींना त्यांच्या कामात खूप पैसा किंवा सुख प्राप्त होत नाही, कारण त्यांच्या काही चुका असतात ज्यामुळे या गोष्टी घडत असतात. जरी पैसे आले तरी ते टिकत नाहीत. त्यामागे कारण चला जाणून घेऊ या.. […]

Continue Reading

संध्याकाळी ही तीन कामे केल्याने घरामध्ये गरिबी येते लक्ष्मी निघून जाते..

मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की संध्याकाळी कोणती तीन कामे करायची नाहीत .की जी कामे चुकूनही करू नयेत ही काम केली तर माता लक्ष्मी आपल्या घरातून कायमची निघून जाते. आणि आपल्या घरामध्ये गरीबी व दारिद्र्य निर्माण होते .मित्रांनो भारतीय धर्मशास्त्रानुसार असे सांगण्यात आले आहे की प्रत्येक काम करण्याची एक योग्य अशी वेळ निश्चित केली […]

Continue Reading

बुध होणार वक्री 2 एप्रिल पासून या राशींना मिळणार भाग्याची साथ होतील सर्व स्वप्न पूर्ण..

मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये बुध ग्रहाला नवग्रहाचा राजकुमार मानले जाते.बुध ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी एक महिन्यांचा कालावधी लागतो.नवग्रहांमध्ये बुध ग्रहाचे संक्रमण महत्त्वाचे मानले जाते. बुध हा बुद्धिमत्ता शिक्षण ज्ञान बुद्धदेव प्रतिभा इत्यादींचा कारक आहे.ज्या व्यक्तींवर बुध ग्रहाची कृपा असते त्या व्यक्तीमध्ये आणि उत्कृष्ट कौशल्य निर्माण होतात. त्यामुळे त्या व्यक्तींना ज्याचे जीवनात प्रत्यक्ष क्षेत्रात यश […]

Continue Reading

तीस वर्षानी होळीपूर्वी जुळून येतोय त्रिगही योग! या राशींचा सुरू होणार गोल्डन टाईम.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांच्या स्थितीवर बारीक नजर असते, ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये गोचर करतात राशीचक्रावर परिणाम दिसून येतो. मार्च महिना गृह नक्षत्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. ग्रहाच्या संक्रमणादरम्यान जेव्हा दोन किंवा अधिकृत एकाच राशीमध्ये एकत्र येतात तेव्हा त्याला ग्रहासयोग म्हटलं जातं. ग्रहाच्या संयोगाचा शुभ आणि अशुभ प्रभाव सर्व राशींच्या लोकांच्या जीवनावर दिसून येतो. मार्चमध्ये […]

Continue Reading