मित्रांनो, आपल्या जीवनाशी संबंधित बर्याच गोष्टी सांगण्याची शक्ती ज्योतिषात असते. तो आपल्या जन्मकुंडली, जन्मतारीख आणि राशीच्या आधारे बरेच काही सांगते. याद्वारे आपण एखाद्या व्यक्तीचे स्वरूप देखील जाणून घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 राशीविषयी सांगणार आहोत जे सर्वात जास्त खोटे बोलतात. म्हणजे या चार राशीच्या लोकांना अधिक खोटे बोलण्याची सवय आहे. जरी बहुतेक सर्व लोक आयुष्यात कुठेतरी खोटे बोलतात. परंतु 12 राशीच्या चिन्हांपैकी या पाच राशीचे लोक सर्वात निर्भयपणे आणि खोटे बोलतात.
मित्रांनो, जगात लबाड आणि फसव्या लोकांची कमतरता नाही. हे लोक स्वतःच्या फायद्यासाठी कोणाशीही खोटे पटकन बोलतात. ज्योतिषांच्या मते, काही राशीचे लोक जन्मापासूनच खोटे बोलण्यात पटाईत असतात. हे लोक स्वतःला संकटांपासून वाचवण्यासाठी डोळ्यांची पापणी मिचकेपर्यंत पटकन खोटे बोलतात.
प्रत्येक व्यक्तीला कोणती ना कोणतीतरी सवय हि असतेच. त्याचप्रमाणे काही लोकांना खोटे बोलणे हे त्यांच्या सवयीमध्ये असते. अशा लोकांवर कधीही विश्वास ठेवायचे नाही. चला जाणून घेऊया की ज्योतिषशास्त्राच्या मते, त्या कोणत्या राशी आहेत कि जे खोटे बोलण्यात पटाईत असतात.
पहिली राशी आहे कर्क :– कर्क राशीचे लोक हे जितके खोटे बोलता येईल, तितके ते याबाबत खोटे बोलू शकतात. हे लोक रागीट स्वभावाचे असतात. जेव्हा त्यांच्यावर कोणतेही संकट येते. तेव्हा ते यामधून सहजपणे त्यांच्या बोलण्यातून म्हणजेच दिलेल्या शब्द वरून लगेच पलटी मा रतात आणि या राशीचे लोक कोणत्याही संकटामध्ये सापडले तर, त्यातून ते स्वतःला वाचवण्यासाठी ते कोणत्याही व्यक्तीशी खोटे बोलतात. त्या संकटातून ते सहीसलामत लगेच बाहेर पडतात.
दुसरी राशी आहे सिंह:- सिंह राशीचे लोक हे इतरांचे लक्ष वे’धण्यासाठी खोटे बोलतात. हे लोक खूप गर्विष्ठ स्वभावचे असतात पण ते खोटे बोलण्यास विरोधही करतात, परंतु स्वतः प्रसिद्ध, लोकप्रियता मिळवण्यासाठी ते खोटे बोलतात. या राशीचे लोक खोटे बोलताना समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांकडे बघण्याचा संपर्क टाळतात.
तिसरी राशी आहे मिथुन:- मिथुन राशीच्या लोकांना खोटे बोलण्यात बेताज बादशहा आहे असे मा नले जाते. जर कोणतेही गोष्ट स्वतःच्या फायद्याची असेल तर, या राशीचे लोक मिरच-मसाला लावून आपली कथा, गोष्ट, शब्द इतरांसमोर असे मांडतात कि समोरच्या व्यक्तीला ते पटतेच.
या राशीचे लोक परिस्थिती पाहून निर्णय घेतात की, त्यांना खोटे बोलायचे आहे की, खरे बोलायचे आहे. ते इतके स्पष्टपणे खोटे बोलतात की, त्यांना कोणीही याबाबत त्यांचा हात पकडू शकत नाहीत.
चौथी राशी आहे वृश्चिक:- वृश्चिक राशीचे लोक खोटे बोलण्यात पटाईत असतात. ते इतके खोटे बोलतात की त्यांना पकडणे खूपच कठीण असते. ते सतत कोणत्याही गोष्टीबद्दल आणि कोठेही सहज खोटे बोलतील आणि जेव्हा ते स्वत: कधी संकटात सापडतील तेव्हा लगेच यातून मागे हटतील. जर कोणी काळजीपूर्वक त्यांचे बोलणे ऐकले आणि ती गोष्ट त्यांना समजली तर, कोणीही त्यांचे खोटे बोलणे पकडू शकतात.
पाचवी राशी आहे कन्या:- कन्या राशीच्या माणसाला खरं तर त्यांना खोटे बोलणे अजिबात आवडत नाही. पण तरीही ते स्वतःचे रक्षण करण्यासाठी ते खोटे बोलता. ते कोणत्याही प्रकारचा संघर्ष करण्याचा टाळतात, कारण त्यांना अस्ताव्यस्त आणि अस्वस्थ वाटते. ते त्यांच्या सोयीनुसार सत्य मांडतात. परंतु कित्येक वेळा त्यांच्याकडून सांगितलेले खोटे हे त्यांचेच नुकसान करते.
तर मित्रांनो अशा होत्या या काही पाच राशी. या राशीतील लोक हे सहजासहजी खोटे बोलतात आणि आपले म्हणणे हे समोरच्यांना पटवतात देखील. त्यामुळे मित्रांनो या राशीतील लोकांवर तुम्ही लगेच विश्वास ठेवू नका.
टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.