रात्री झोपण्यापूर्वी एक वेळेस स्वामींचा ‘हा’ मंत्र बोला अन् सकाळीच चमत्कार बघा

अध्यात्मिक

मित्रांनो, संध्याकाळी झोपताना हा एक मंत्र म्हणा आणि सकाळी चमत्कार पहा. मित्रांनो आपण संध्याकाळी ज्यावेळी झोपतो तेव्हा आपण असा विचार करतो की उद्या काय होईल? आज काय झाले? जर एखादी अडचण असेल त्रास असेल तर आपण त्या विषयावर विचार करत असतो. परंतु खरंतर रात्री झोपताना नेहमी स्वामींचे नामस्मरण करून झोपावं.

आपण जो विचार करत झोपतो तेच विचार आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी समोर येतात. जर तुम्हाला काही अडचण असेल, घरामध्ये भांडण वाद विवाद होत असतील, काहीही केलं तरी समाधान वाटत नसेल किंवा एखाद्या गोष्टीची अनामिक भीती वाटत असेल.

तर आज आम्ही तुम्हाला एक मंत्र सांगणार आहोत की जो मंत्र स्वामी समर्थ महाराजांचा आहे. जो खूपच प्रभावी आहे. त्या मंत्राचा विशेष असा आहे की त्या मंत्राचा फक्त एकदाच जप केला तरीही सकाळी आपली सर्व काही काम सहज होतात. आपल्या कार्यातील अडथळे दूर होतील. आपली काही अशी कार्य होतील ज्याची कल्पनाही केली नसेल. सर्वजण आपले म्हणणे ऐकतील.

तसे तर सर्वजण आजकाल याच काळजीत आहेत की उद्याचा दिवस कसा असेल? हे बहुतेक सर्वांबरोबर होते. कारण जर आज आपल्याबरोबर एखादी अप्रिय घटना घडली असेल तर आपल्याला रात्री झोप येत नाही. आपल्याला उद्याची चिंता लागते. उद्या काय होईल? उद्या आपल्याबरोबर कोणते नवीन संकट येईल? आपण याच काळजीत लागतो व जे करायचं आहे ते राहून जातं.

जास्त चिंता केली की, आपल्याला मानसिक आजार भेडसावतात. या सर्व परिस्थितीतून जर तुम्ही जात असाल तर आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचा असा मंत्र सांगणार आहे हा मंत्र रात्री झोपण्यापूर्वी म्हणून एक ग्लास पाणी पिऊन झोपा. मंत्र असा आहे की,

“ओम नमो भगवते वासुदेवाय नमः” मंत्र पुन्हा एकदा ऐका. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा स्वामींचा खूप चमत्कारी मंत्र आहे. हा मंत्र फक्त रात्री झोपताना एकदाच म्हणा आणि स्वामींचे नामस्मरण करून झोपी जा. या मंत्रांचा प्रभाव इतका प्रचंड आहे की तो तुम्हाला सकाळीच जाणवेल व तुम्हाला अनुभव येईल. तुम्हाला सकाळी सगळ्या चांगल्या बातम्या कानावर पडतील. तुमची राहिलेली सर्व कामे मार्गी लागतील. तुमचे शत्रू तुमचे मित्र होतील. जो व्यक्ती या मंत्राचा सव्वा महिना रोज 108 वेळा जप करेल त्याला सिद्धी प्राप्त होऊ शकते.

स्वामी समर्थांच्या कृपेने जो व्यक्ती सिद्धी प्राप्त करू शकतो अशी व्यक्ती ज्या ठिकाणी जाते तिथे स्वतःचे तर कल्याण करतेच परंतु ते आसपासच्या लोकांचेही कल्याण करते. तर मित्रांनो तुम्ही स्वतः झोपताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा आणि स्वामींवर निष्ठा ठेवा. स्वामी समर्थांच्या नावाचा जप करा.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *