नेहमी चांगल्या माणसांसोबत देव वाईट का वागतो.

अध्यात्मिक

श्री स्वामी समर्थ
नमस्कार मंडळी

आपल्या सगळ्यांना एक प्रश्न नेहमी पडतो की आपण कोणासोबत कधीच वाईट नाही केला पण आपल्या सोबत नेहमी वाईटच होते . खूप लोकांना असं वाटत पण या सर्वप्रश्नांची उत्तरे स्वामी महाराजांनी दिलेली आहेत

आपल्या सोबत जे चांगले वाईट होते त्या बद्दल कधीच असे समजू नका की देव आपल्या सोबत नाही कारण जे होते ते चांगल्या साठी होते

असा असू शकत की जे संकट आता तुमच्या वर आलेला आहे त्याच्या पेक्षा कित्येक पटीने मोठे संकट तुमच्यावर येणार होते पण तुमच्या चांगल्या कर्म मुळे ते कमी प्रमाणात आले असेल

उदाहरण म्हणजे तुमचा एकदा लहान अपघात होतो तेव्हा तुम्ही असा समाजत की माझ्या सोबत वाईट झाला पण कदाचित असा ही असू शकत की तो अपघात मोठा झाला असता नाही आपला जीव गेला असता पण तुमच्या चांगल्या कर्म मुळे तो फक्त छोटा झाला म्हणजे छोटी दुखापत.

त्यामुळे आपण कधीच हताश होऊ नये
श्री स्वामी समर्थ ..

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *