मित्रांनो, वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीला विशेष असे महत्त्व दिले गेलेले आहे. म्हणजेच आपल्या घरातील प्रत्येक वस्तू ही खूपच महत्त्वाची असते आणि ही प्रत्येक वस्तू ही योग्य त्या दिशेला, योग्य त्या जागी असणे गरजेचे असते. कारण या जर वस्तू आपण अयोग्य दिशेला किंवा त्यांची जागा ही अयोग्य असेल तर यांचे अशुभ परिणाम आपल्या जीवनावर पडतात.
तर मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टींबद्दल सांगितले आहे म्हणजेच त्या वस्तू जर जमिनीवर पडल्या तर त्याचा वाईट परिणाम आपल्या जीवनावर होतो. म्हणजेच अनेक अडचणी आपल्या जीवनात येऊ शकतात. तर मित्रांनो कोणत्या गोष्टी आहेत ज्या जमिनीवर पडल्यानंतर त्याचा अशुभ परिणाम आपल्या जीवनावर होतो.
तेच आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत त्या. तर मित्रांनो आपल्या घरामध्ये मीठ हे असतेच आणि अन्नाला मिठाशिवाय चव नसते. तर मित्रांनो हे मीठ जर आपल्या हातून सांडले तर हे शुभ मानले गेलेले आहे. मित्रांनो हे मीठ जर दिवसभरात दोन-तीन वेळेस सांडले तर काही हरकत नाही.
परंतु हे मीठ आपल्या हातून सारखे जर जमिनीवर सांडत असेल तर त्यावेळेस त्याचा अशुभ परिणाम म्हणजेच आपणाला अनेक अडचणी येऊ शकतात हे त्यावेळेस आपण गृहीत धरायचे आहे. मित्रांनो मिठाचा संबंध हा शुक्र आणि चंद्राश येतो. तर मित्रांनो मीठ हे तुमच्या हातून जर सतत सांडत असेल तर तुमच्या घरामध्ये नक्कीच वास्तुदोष आहे हे समजून जा.
आपल्या घरातील तेल हे जर आपल्या हातून सांडत असेल तर यामुळे देखील आपल्याला कामांमध्ये अडचणी येऊ शकतात. मित्रांनो तेलाचा संबंध हा शनि देवाशी येतो. तर मित्रांनो जर तुमच्या हातून तेल सतत सांडत असेल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असू शकतो.
तसेच आपण पैसा देखील आपण गमावू शकतो. त्यामुळे मित्रांनो आपल्या हातून तेल सांडणार नाही याची दक्षता अवश्य द्या. तसेच मित्रांनो आपल्या घरामध्ये दूध उतू जाणे किंवा दूध सांडणे हे देखील अशु मानले गेलेले आहे. मित्रांनो चुकून जर आपल्या हातून दूध सांडले तर काहीही हरकत नाही.
परंतु हे जर दूध सारखे सांडत असेल म्हणजेच एक दुधाचा ग्लास आपल्या हातून पडला तर हे खूपच अशुभ मानले जाते. यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारची संकटे येऊ शकतात हा त्या मागचा संकेत असतो. तसेच मित्रांनो जर तुमच्या घरी तुमच्या हातून काळी मिरी जर जमिनीवर पडली आणि हे जर सतत होत असेल तर यामुळे नक्कीच तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्तींचा वावर असतो आणि यामुळे मग आपल्या घरामध्ये वास्तुदोष देखील होतो.
तसेच मित्रांनो बऱ्याच वेळा कुंकू लावताना कुंकू खाली पडते आणि मित्रांनो ही कुंकू खाली पडूने म्हणजे जमिनीवर पडणे हे अशुभ मानले गेलेले आहे. तर मित्रांनो हे जर कुंकू जमिनीवर पडले तर त्यावेळेस तुम्ही आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची आहे. तसेच मित्रांनो तुम्ही सोमवारचे व्रत करण्यास सुरुवात करायची आहे.
तर मित्रांनो वरील सांगितलेल्या या गोष्टी जर जमिनीवर पडल्या तर याचा वाईट परिणाम आपल्या जीवनावर होतो. हा त्यामागचा संकेत असतो. त्यामुळे मित्रांनो तुम्ही वेळीच सावध होणे गरजेचे आहे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.