नमस्कार मंडळी,
।।श्री स्वामी समर्थ।।
कधी कधी असे होते आपल्या प्रत्येक कार्यात काही ना काही अडथळे येऊ लागतात,बाधा येऊ लागतात,काम पूर्ण होता होता अचानक काही तरी अडचण निर्माण होते,आणि काम थांबते,
आपण खूप प्रयत्न करतो,खूप कष्ट करतो,परंतु कामात यश काही मिळत नाही,मग अश्या वेळी काय करावे,आपल्याला सुचत नाही मन अगदी बेचेन होते,जर आपल्याही बाबतीत असेच होत असेल,
प्रत्येक कामात जर अडचणी येत असतील,काही केल्या कामात यश मिळत नसेल,कोणत्याही महत्वाच्या कामा निमित्य जर आपल्याला बाहेर जायचे असेल,तर एका वाटीत गंगेचे शुद्ध पाणी घ्यायचं,
त्यात महादेव नाव घेऊन त्यात 1,2 किंवा 3रुपयांचे नाणे टाकावे,ते नाणे पाण्यात टाकणांना असा विचार करावी महादेवाना स्नान घालत आहोत,ते नाणे त्यातचं ठेवावे,आणि त्यातले पाणी आपल्या डोळ्याला लावून स्मरण करावे,
त्यांना आपल्या कार्यात साथ देण्याची प्रार्थना करावी,त्यांना बरोबर येण्यास सांगावे,व कामा निमित्य बाहेर पडावे,आपले जे काही काम असेल कितीही दिवसां पासून अडलेले असेल,तर काम आपले पूर्ण होते,
आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.
अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले DASHING MARATHI हे फेसबुक पेज नक्की लाईक करा