पाणी पिताना बोला हे 2 शब्द जे मागाल ते मिळेल,15 दिवसांत स्वतः अनुभव घ्या…

जरा हटके

नमस्कार मंडळी,

।।श्री स्वामी समर्थ।।

समस्या तुमच्या जीवनात आहेत,त्या सोडवण्यासाठी,या मंत्राचा उपायांचा उपयोग तुम्हालाच करायचा आहे,हे मंत्र किंवा टोटके करताना ते पूर्ण श्रद्धेने जर आपण केले,तर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल,

आज आपण जाणून घेणार आहोत की पाणी पिण्यापूर्वी आपण असा कोणता मंत्र म्हणावा,असे कोणते शब्द बोलावत,जेणेकरून आपल्याला जीवनातील अनेक समस्या तुन मुक्ती मिळेल,

ज्या लोकांना तुमचं म्हण पटत नाही जे तुम्हाला विरोध करन सोडून देतील,उलट ते तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील,जर कोणी तुम्हाला त्रास देणार असेल तर अश्या वेक्ती तुमच्या समोर येणार नाहीत,शत्रूंच्या गुप्त कारवाया उघडकीस येतील,

हा मंत्र 7 वेळा म्हणायचं आहे पाणी पिण्यापूर्वी आणि नंतर ते पाणी प्यायचं आहे,या मंत्राचा प्रभाव वडण्यासाठी एक छोटीशी गोष्ट आपण करू शकता,दररोज सकाळी 5 ते 10 मिनिटे तुमची ज्या देवते वर तुमची श्रद्धा आहे,त्या देवते कडे ।।ओम नम:शिवाय।।हा मंत्राचा जप करा,

ज्या देवतेवर तुमची श्रद्धा आहे त्या देवतेच्या मंत्राचा जप तुम्ही 5 ते 10 मिनिटे करायचं आहे,याने आपलं मन पवित्र बनत आणि दिवस भरात आपल्या मनात वाईट विचार चुकून ही येत नाहीत,हा छोटचा उपाय करून पाहा,

आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *