वृश्चिक आणि कुंभ राशी रडायचे दिवस संपले दिनांक 10 मार्च 2022 ते 2030 पर्यत जोरात असेल यांचे नशीब

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो,

ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राचा अनुकुल अथवा प्रतिकुल प्रभाव राशीनुसार वेगवेगळा प्रभाव पाडत असतो. वेगवेगळे फळ प्रदान करत असतो. ग्रह नक्षत्राची बनत असलेली स्थिती व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक अथवा नकारात्मक बदल घडवून आणत असते.

आपल्या जीवनात कितीही वाईट काळात चालू असू द्या किंवा कितीही वाईट परिस्थिती चालू असू द्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. मित्रांनो मानवी जीवन हे संघर्ष पूर्ण आहे. मानवी जीवनात संघर्ष हा अटळ आहे. प्रत्येकाला कधी ना कधी संघर्षाचा सामना करावाच लागतो आणि नकारात्मक ग्रहदशाचा सामना देखील व्यक्तीला करावा लागतो.

पण ग्रहदशा नेहमी नकारात्मक किंवा अशुभ असते असे नाही. तर बदलत्या ग्रह नक्षत्राची स्थिती शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा व्यक्तीचे नशीब पलटण्यासाठी वेळ लागत नाही. दिनांक 10 मार्चपासून पुढे येणारा काळ साडेसात ते आठ वर्षाचा काळ वृश्चिक आणि कुंभ राशीसाठी विशेष शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत.

तिथून येणारा पुढच्या काळ बनत असलेली ग्रहदशा, ग्रहांची होणारी राशातंरी ग्राहुत्या आणि ग्रह नक्षत्रांचा बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर पडण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे भाग्य एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेण्यास सुरुवात करेल.

मागील काळात आपल्याला बराच संघर्ष करावा लागला असणार. मागील काळात आपल्याला बरेच कष्ट देखील करावे लागले असणार. मागील काळ आपल्यासाठी नकारात्मक असला तरी आता येथून येणारा पुढचा काळ आपल्यासाठी लाभदायी ठरणार आहे.

ग्रह नक्षत्राची आणि अनुकूलता नसल्यामुळे आपल्याला अनेक अडचणींचा सामना मागील काळात करावा लागला असणार पण आता इथून पुढचा काळ सर्वच दृष्टीने शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून अडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत.

जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात. या काळात ध्येय प्राप्तीची एक नवी ओढ आपल्या मनामध्ये निर्माण होणार असून नव्या उत्साहाने कामाची सुरुवात होणार आहे. आपल्या स्वतःमध्ये एका सकारात्मक ऊर्जेचा अनुभूती आपल्याला होणार आहे. आता इथून पुढे भाग्य देखील आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.

या काळात आपल्या मनोकामना पूर्ण होण्याचे योग आहेत. मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेले स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. नशिबाची भरपूर साथ आपल्याला मिळणार आहे. ग्रह नक्षत्राची अनुकूलता आपल्याला लाभणार आहे. जीवनातील अपूर्ण राहिलेले आपले स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते.

जीवनातील निश्चित केलेले ध्येय प्राप्त करून दाखवणार आहात. ज्या क्षेत्रात आपण काम कराल आपल्याला भरपूर प्रमाणात होण्याचे संकेत आहेत. यापुढे एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. भाग्य या काळात आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल.

या काळात आपल्या मनाशी आपण बांधलेल्या अंदाज खरा ठरणार आहेत. सांसारिक जीवनात प्रेम आपुलकी आणि आनंदात वाढ होणार आहे. प्रगतीला वेळ लागणार नाही. मित्रांनो हा काळ सर्वच दृष्टीने शुभ फलदायी ठरणार आहे. भोगविलायतीच्या साधनांमध्ये वाढ होणार असून ऐश्वर्य, धन संपदा आणि सुख-समृद्धीचे प्राप्त आपल्याला होणार आहे.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *