स्वामींचे हे स्तोत्र 21 वेळेस बोला; सर्व अडचणी दूर, घरात भरभराटी येईल !

अध्यात्मिक माहिती

आपल्यापैकी बरेच जर हे कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचे भक्त हे आहेत. अगदी मनोभवे पूजा अर्चना करून आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर व्हाव्यात मनोकामना पूर्ण व्हाव्यात तसेच घरांमध्ये भरभराटी यावे यासाठी हे करीतच असतात. अनेक जण हे स्वामी समर्थांचे खूपच भक्त आहेत सेवेकरी आहेत.

ते मठांमध्ये केंद्रामध्ये जाऊन स्वामींची पूजा करण्यामध्ये मग्न राहतात. बरेच जण हे आपल्या घरामध्ये स्वामींची सेवा करीत असतात. तर आज मी तुम्हाला स्वामींचा असा एक स्रोत सांगणार आहे हा स्त्रोत जर तुम्ही 21 वेळेस बोलला तर यामुळे तुमच्या सर्व अडचणी स्वामी नक्कीच दूर करतील.

तसेच तुमच्या घरामध्ये भरभराट येईल सुख समृद्धी नांदेल. हा खूपच चमत्कारिक असा स्वामींचा स्त्रोत आहे. स्वामी हे आपल्या प्रत्येक भक्तांच्या अडचणी दूर करत असतात. त्यांच्या पाठीशी सदैव राहत असतात. मित्रांनो ज्यावेळी आपण स्वामींची सेवा किंवा उपासना करतो किंवा इतर कोणतीही सेवा ज्यावेळी आपल्याला दिली जाते.

आणि आपल्याला ज्यावेळी ही सेवा मनापासून करावी वाटते आणि त्यावेळी एक गोष्ट लक्षात असायला हवी. कोणतीही सेवा करत असताना किंवा कोणत्याही गोष्टीचे वाचन करत असताना किंवा कोणताही मंत्र म्हणत असताना आपल्या मनामध्ये त्यावेळी विश्वास असायला हवा.कोणतीही सेवा किंवा मंत्र जप करत असताना त्याबद्दल आपल्या मनामध्ये विश्वास असायला हवा.

मित्रांनो स्वामींचे अनेक मंत्र जप आहेत. अनेकजण मंत्र जप देखील करीत असतात. आज मी तुम्हाला जी सेवा सांगणार आहे यामुळे ही सेवा केल्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना देखील स्वामी महाराज पूर्ण करतील. ते सदैव आपल्या सोबत राहतील. परंतु मित्रांनो तुम्हाला स्वामींवर विश्वास असणे गरजेचे आहे. मनापासून श्रद्धेने हा स्त्रोत तुम्ही 21 वेळेस अवश्य बोलायचं आहे.

मित्रांनो अगदी मनापासून आपल्याला ही सेवा करायची आहे. नाहीतरी कुणीतरी मला ही सेवा करायला सांगितलेली आहे. किंवा मला काहीतरी मिळवायचे आहे. म्हणून मी ही सेवा करणार आहे. कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी किंवा कुणीतरी सांगितली म्हणून करायची नाही. ती गोष्ट आपल्या मनापासून करायचे आहे.

म्हणजे त्याचे फळ आपल्याला लगेच मिळते. तुम्ही जे काही करणार आहात ते मनापासून करा. स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवून करा.ही सेवा आपल्याला 21 दिवस करायचे आहे. आपण सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपण ही सेवा करू शकतो. आणि ही सेवा आपल्याला 21 दिवस दररोज करायची आहे. या सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही.

मित्रांनो काही कारणास्तव किंवा कोणती तरी अडचण आली तर तो दिवस सोडून द्यायचा आहे. आणि पुन्हा तिथून पुढे 21 दिवस ही सेवा करायची आहे मित्रांनो संपूर्ण 21 दिवस तेही सलग एकही दिवस खंड न पडू देता आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. आपल्याला स्वामींचा अक्कलकोट स्वामी स्तोत्र म्हणायचा आहे.’

हा स्तोत्र खूप चमत्कारीक आणि प्रभावशाली आहे. दररोज एक वेळेस आपल्याला हा स्तोत्र वाचायचा आहे. त्यानंतर महाराजांची जी आपली नित्यसेवा आहे. ती सर्व सेवा करायची आहे. हा स्तोत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ या नामावलीचा एक माळी जप करायचा आहे. हा स्वामींचा अक्कलकोट स्वामी स्तोत्र आहे. त्यामुळे आपले स्वामी महाराज लगेच आपल्यावर प्रसन्न होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *