नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती खूप राग येईल किंवा तापट असेल तर त्या घरामध्ये समाधान राहत नाही . लहान सहान गोष्टींमुळे किरकोळ भांडणे होत असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये वातावरण तणावाचे बनते.
बारीक सारीक गोष्टीवरून त्या व्यक्तीला पटकन असेल तर घरातील वातावरण बिघडून जाते. जर समजा ती व्यक्ती घरातील मोठी व्यक्ती असेल तर घरामध्ये सुख समाधान राहत नाही कटकट , विवाद फार मोठ्या प्रमाणात होतच असतात.
अशा प्रकारचा राग तुमच्या घरातील लहान मुलांना किंवा स्वतःला खूप राग येत असेल किंवा तुमचा स्वभाव खूप तापट असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. हा उपाय करण्यासाठी स्वामी समर्थ केंद्रांमध्ये काही सेवा दिल्या जातात. त्या सेवा केल्याने आपला स्वभाव मध्ये बदल होण्यास सुरुवात होते.
मित्रांनो आपण स्वामी भक्त असाल तर आपल्या घरामध्ये नित्यनेमाने स्वामींची सेवा घडतच असते पण ज्या घरांमध्ये स्वामी महाराजांची सेवा केली जात नाही त्या घरामध्ये हा उपाय केल्याने त्याचा फार मोठ्या प्रमाणात प्रभाव त्या व्यक्तीवर दिसू लागतो.
हा उपाय करण्यासाठी मित्रांनो आपल्याला आपल्या घरातील अगरबत्तीचा अंगारा त्या व्यक्तीच्या कपाळाला लावायचा आहे. लावण्याआधी स्वामींचे नामस्मरण करून त्यांचा जप करणे गरजेचे आहेत. असे केल्याने अगरबत्तीच्या अंगारे मध्ये मध्ये स्वामींची कृपा येईल व नवीन ऊर्जा अगरबत्तीचा अंगारा मध्ये निर्माण होईल.
जी व्यक्ती तापट आहे पटकन राग येतो अशा व्यक्तींना अंगारा दररोज लावल्याने त्यांच्या स्वभावामध्ये बदल होऊन त्यांचा तापटपणा कमी होण्यास मदत होते हा उपाय करण्यासाठी मनोभावे स्वामींची पूजा करणे गरजेचे आहे.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.