रविवारी रात्री बोला हा गुप्त मंत्र अडकलेली कामे मार्गी लागतील..२४ तासात चमत्कार दिसेल ।।श्री स्वामी समर्थ ।।

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी

सर्व अडचणी दूर व्हाव्यात,आपण ज्या इच्छा बाळगू त्या पूर्ण व्हाव्यात, आपला नोकरी धंदा व्यवसाय यामध्ये आपणाला हव्या तशा गोष्टी घडाव्यात, यात काही अडचणी असतील तर त्या सुटाव्यात, कर्ज असेल तर ते तात्काळ फिटावे अथवा माफ व्हावे अशा एक ना अनेक गोष्टी आपल्या मनामध्ये असतात.

कुठला शब्द आहे तो

मित्र-मैत्रिणींनो हेच जाणून घेऊया असा कोणता शब्द आहे की ज्यामुळे स्वामी समर्थ महाराज आपल्या इच्छा तात्काळ पूर्ण करतात. आपणाला आशीर्वाद देतात आणि आपली कामे मार्गी लागतात धन दौलतीची बरसात होते. अनेक अडचणी बघता बघता दूर होतात.

हा असा कोणताही मोठा किंवा इतर भाषेतील अवघड असा शब्द नाही आपण इतर सर्व शब्द बोलतो मात्र महाराजांपुढे हाच शब्द नेहमी बोलायचं विसरुन जातो किंवा काही जणांना माहितीच नसतं. होय मित्रांनो हा शब्द आहे‘श्री स्वामी समर्थ ‘ वाटेल की असं कोणी महाराज किंवा देवांना धन्यवाद देता का? असं वाटणेही तुमचं साहजिकच आहे.

या शब्दाचे महत्व

या धन्यवाद शब्दाचे काय महत्त्व आहे आणि तो कधी म्हणावा, तो म्हणण्याची विशिष्ट वेळ कोणती आणि म्हणताना काय करावे त्या वेळची स्थिती कशी असावी हे जाणून घेऊया.

आपण स्वामी समर्थांची प्रार्थना करतो मनोभावे श्रध्देने सेवा करतो. या पश्चात आपले आयुष्य सुखी होण्यासाठी तसेच येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी मुलाबाळांना सुखी ठेवण्यासाठी आणि घरातील ज्येष्ठांची तब्येत ठाकठीक राहण्यासाठी आपण अनेक देवांना नवस ही बोलतो. यावेळी दानधर्म बद्दल बोलून येतो.

दानधर्म करणे केव्हाही मानवजातीला चांगलीच आहे. दानधर्म केल्याने करणाऱ्या माणसाला सर्व कामात यश लाभत असते ही गोष्ट खरी आहे. तसे बोलून आपण आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर दानधर्म ही करतो मात्र आपण देवाला किंवा स्वामी समर्थ महाराजांना धन्यवाद हा शब्द म्हणायचे विसरतो.

हा शब्द केव्हा म्हणावा

हा शब्द आपल्याला आपल्या कार्याची पूर्ती झाल्यानंतर तसेच आपली काम पूर्ण मार्गी लागल्यानंतर स्वामी समर्थ महाराजां समोर बसून पूर्ण कृतज्ञ भावनेने मनःपूर्वक धन्यवाद असा शब्द बोलावा.

मात्र ज्या गोष्टी तुम्ही मागून त्या कामासाठी प्रयत्न करत आहात आयुष्य सुखी होण्यासाठी झटत आहात ती सर्व कार्य करताना पूर्ण मन लावून आणि सर्व कार्य पूर्ण होणारच या आत्मविश्वासाने करावीत. आणि हे कार्य पूर्ण होताच महाराजांपुढे धन्यवाद हा शब्द बोलावा.

यासाठी पाहू छोटे उदाहरण

समजा जर तुम्ही दिवसाला 50 रुपयांची कमाई करत आहात.तर आज या तुमच्या कमाईने तुम्हाला ५० रुपये मिळत आहेत. याबद्दल तुम्हाला कृतज्ञ असले पाहिजे आणि याबद्दल हि जेव्हा तुम्ही हे कार्य करून तुमच्या हातात हे तुमचे पन्नास रुपये मिळतात त्या वेळी कृतज्ञ भावना ठेवून आपण धन्यवाद म्हटलं पाहिजे मनात त्याअर्थाने भाव असले पाहिजेत.

असे केल्याने महाराज हे आपण समाधानी आहोत म्हणून आपले आजचे पन्नास रुपये उद्या शंभर तर लवकरच 200 आणि बघता बघता हजार रुपया पर्यंत कधी पोहोचले हे तुम्हाला कळणार ही नाही. या उलट तुम्ही माझ्या आजच्या कामाचे मला फक्त 50 रुपयेच मिळाले. म्हणून नाराज झालात तर उद्या हेच पन्नास रुपये कमविण्यासाठी तुम्हाला आजच्यापेक्षा उद्या आणखीन अडचणींना तोंड द्यावे लागेल. तेव्हा हा शब्द तसेच ही भावना कृतज्ञतेची भावना आपणाकडे नेहमी असली पाहिजे.

अशी ठेवा भावना व श्रद्धा

सेवेची अशी भावना सातत्याने बाळगल्यास तसेच कृतज्ञ ते सह देवासमोर धन्यवाद हा शब्द आपल्या कार्यपूर्ती नंतर बोलत राहिल्यास नक्कीच आपली सर्व कार्ये मार्गी लागतील. आपल्या धंद्यामध्ये तेजी येईल. घरात धन दौलत भरून जाईल. मुलेबाळे सुखी राहतील.

वृद्धांची तब्येत चांगली राहून त्यांचे तुम्हाला आशीर्वाद मिळत राहतील. अशा या धन्यवाद या एका शब्दाचे महत्त्व आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील की समजा आपले काही ठिकाणी पैसे येणे असतील. काहींना वैद्यकीय अडचणी असतील. तर काहींना नोकरीमध्ये बढती किंवा अडचणींना तोंड द्यावे लागत असेल, तसेच पगारवाढीचा विषय असेल. अशा अनेक कारणांवर हा उपाय आपण होऊन नक्कीच उपयोगी पडेल

डॅशिंग मराठी कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *