स्वामी समर्थ महाराजांना ओवळताना अर्धचंद्रच का ओवाळावे ?

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी,

।।श्री स्वामी समर्थ।।

स्वामी समर्थ महाराजांना ओवाळताना अर्धचंद्रच का ओवाळावे,फक्त केंद्रातच फक्त केंद्रातच ओवाळावे की घरी पण आपण ओवाळावे,

स्वामी समर्थ महाराजांना कसे ओवाळावे हा प्रश्न प्रत्येक स्वामी भक्ताचा असतो,स्वामी सेवेकाऱ्यांचा असतो,आज आपण जाणून घेऊया स्वामी महाराजांना कसे ओवाळावे,

स्वामी महाराजांना कधी ही अर्धचंद्रच ओवाळावे,पूर्णाकृती ओवाळणे कधी ही टाळावे,कारण पूर्णाकृती ओवाळणे हे कधी ही वाटोळे पद्धती होय,

अर्धचंद्र ओवाळल्याने देवा भवती अग्नि ची कवच तयार होते,म्हणून स्वामी महाराजांना किंवा कोणत्याही देवांना ओवळताना अर्धचंद्रच ओवाळावे,

हा नियम श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी तयार केलेला आहे,तर तुम्ही स्वामी महाराजांची आरती करत असाल किंवा आपल्या देवघरात इतर आरती करत असाल ओवळत असाल,

तर ते पूर्णाकृती कधीच ओवळायचे नाही,अर्धचंद्रच तुम्ही ओवळायचे आहे,हा तुम्ही बदल नक्की करा,

आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले DASHING MARATHI   हे फेसबुक पेज नक्की लाईक कराआमचे फेसबुक पेज मराठीन्युज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *