लग्न जमवण्यासाठी भन्नाट उपाय .. सिंगल लोकांचे 100% काम होणार …एकदा करून पहाच

जरा हटके

नमस्कार मंडळी,

तुलसी विवाह सुरू झालेले आहेत,आणि अश्यामध्ये जर आपल्या घरात विवाहित इच्छुक मुलं मुली असतील,आणि त्यांचा विवाह होण्यामध्ये अडचण येत असेल,

विवाहा साठी योग्य स्थळ चालून येत नसेल,कोणत्याही विवाहातील बाधा असतीत तर त्या दूर करण्यासाठी 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या 5 दिवसांमध्ये,

आपण लग्नाची धामधुमीत लग्न करावं जेनेकीं हे खरोखरच लग्न आहे,माता तुळशीला हात जोडून प्रार्थना करावी,माझं लग्न लवकरात लवकर होऊदे,

भगवान शारिष राम हे श्री विष्णूचे गुरू आहेत त्यांना देखील ही प्रार्थना करावी,आपल्या घरात जी मुलगी आहे,मुलगा आहे,ज्यांचा विवाह झालेला नाही,

त्याचा विवाह लवकरात लवकर होण्यासाठी आपण प्रार्थना करायची आहे,अशी मनो मन प्रार्थना करा नक्की लाभ होईल,

आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *