नमस्कार मंडळी
आपण खूप प्रयत्न करून ही आपल्याला धन प्राप्ती होत नसेल आणि खूप इमानदारीने काम करून ही प्रगती होत नसेल तर आपण आपल्या या सवयी तपास करण काही चुकीच्या सवाई आपल्याला गरीब बनऊ शकतात.
आपण घरी माता लक्मी आई ची पूजा केली पाहिजे या मुळे आपल्या घरी पैसे येतो सकाळ संध्याकाळ आपण देवापुढे तुपाचा दिवा लावला पाहिजे
पुरातन काळापासून आपण घरी येणाऱ्या पाहुण्यांना आपण देव त्यांचे योग्य आदर केल्याने घर प्रसन्न राहते ग्रहांची अवकृपा टाळण्यासाठी मदत होते
घरात मध ठेवणे चांगले असते या मुळे घरात सकारात्मक वातावरण राहते पण मध नेहमी स्वछ आणि उजेड असणाऱ्या जागी ठेवा
आई लक्मी ची पूजा रोज करावी 1 दिवस करता व 1 दिवस नाही असा खंड पडला कामानये याच्या मुले आपणास देवीची पूजा करून ही लवकर आशीर्वाद मिळणार नाही
बाहेरून घरात प्रवेश करताना आपण नेहमी आपली चपले ही बाहेरच काढली पाहिजे यामुळे बाहेरून आपल्या सोबत एनाऱ्या नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर राहतात
घरात पूजा करताना नेहमी अगरबत्ती लावावी करण शास्त्र असा सांगता की ज्या घरात वाटतावरन सुगंधी असते त्या घरात दिव्य शक्ती वास करते …
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.
अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले डॅशिंग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.