नमस्कार मंडळी,
।।श्री स्वामी समर्थ।।
तुमच्या घरात जर लक्ष्मी पैसा टिकत नसेल तर एक मूठ भर तांदूळ इथं ठेवा,हे मूठ भर तांदूळ एका विशिष्ट जागी ठेवा,लक्ष्मी टिकत नाही म्हणजे काय,जेव्हा तुमच्या घरात पैसा टिकत नाही,म्हणजे पैसा येतो,
पण नको त्या ठीकानी काही न काही कारणांनी पैसा खर्च होतो,पैसा पाण्यासारखा वाहत राहतो घरात बरकत होत नाही,पैसे माग पडत नाहीत,दुकान आहे पण चालत नाही बिजनेस आहे,पण प्रॉफिट नाही,
या वर उपाय म्हणून या वर एक सोपा तोडगा आहे,लक्ष्मी टिकून राहावी म्हणून एक मूठ तांदूळ या ठिकानी ठेवायचे आहेत,सर्व प्रथम तुम्हाला एक मूठ तांदूळ घ्यायचे आहेत,हे तांदूळ तुम्ही रोजच्या खाण्यामध्ये वापरता तेच तांदूळ घ्यायचे आहेत,
तांदूळ एक मूठ भर घेऊन तुम्हाला एक वाटी मध्ये काढायचे आहेत,ही वाटी तुम्हाला देव घरात ठेवायची आहे,त्या वर हळदी कुंकू अक्षदा आणि फुल टाकायची आहेत,त्या तांदळाची पूजा करायची आहे,
ते तांदूळ तुम्हाला एका सफेद कापडामध्ये तुम्हाला बंदायचे आहेत,कापड कोणताही घेतला तरी चालेल पण सफेद घ्यायचा आहे,आणि ते बांधलेले तांदूळ तुम्हाला तुमच्या तिजोरी मध्ये ठेवायचे आहेत,
घरात तुम्ही कोणत्या ठिकाणी किंमती वस्तू दाग दागिने ठेवता अश्या ठिकानी ते तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत,तुम्हाला हा उपाय करायचा आहे,
आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.
आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.