रविवारी रात्री जाळा ही एक गोष्ट आणि 1 दिवा, आणि चमत्कार पाहण्यास तयार राहा…

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी,

।।श्री स्वामी समर्थ।।

आपल्याला आपल्या भौतिक गरजा भागविण्यासाठी पैश्याची गरज असते,हिंदू धर्मा मध्ये माता लक्ष्मी ची पूजा केली जाते,त्यांचा आशिर्वाद प्राप्ती साठी आपण काही ना काही करत असतो,

बऱ्याच वेळा आपल्या वाईट सवई मुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते,आणि त्याचा त्रास आपल्याला भोगावा लागतो,आपल्याला आर्थिक टंचाई लाभते,ते रोखण्यासाठी त्या चुका कोणत्या आहेत,त्या आज आपण जाणून घेणार आहोत,

उशिरा पर्यंत झोप,सूर्योदया नंतर उठणाऱ्या व्यक्तीं वर माता लक्ष्मी अप्रसन्न होते,घरात आर्थिक अडचण आणि पैश्यांचा आढाव राहतो,सकाळी सूर्योदयाच्या आधी उठून आपल्या घरातील देवांचे माता लक्ष्मी चे समरण करते,

त्यांच्या वर माता लक्ष्मी प्रसन्न होते,सकाळ आणि संध्याकाळी दिवा लावत नाहीत त्यांच्या वर माता लक्ष्मी कधी प्रसन्न होत नाही,दररोज घरात दिवा लावल्याने घरातील नाकारत्मक निघून जाते,घरात चिडून रागावून घरत लक्ष्मी राहत नाही,

संत गरीब आणि शास्त्रा चा अनादर करणारे,अश्या ठिकाणाहून देखील माता लक्ष्मी निघून जाते,सकाळी आणि संध्याकाळी माता लक्ष्मी समोर दिवा लावावा,नकारात्मक ऊर्जा निघून जाते,व आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते,

आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *