पायाचे बोट मोठे असण्याचे संकेत काय? काय आहे रहस्य

जरा हटके

नमस्कार मित्रांनो,

आपल्या समुद्र शास्त्रात प्रत्येक गोष्टीचे वेगळे महत्त्व आहे. डोळे कसे आहेत, ओठ कसे आहेत, केस, हात व पाय या सर्वांवरूनच आज व्यक्तीचा स्वभाव गुण अवगुण लक्षात येतात. भविष्यात घडणाऱ्या नाही घटनांबद्दलही या सर्व बाबींवरून काही संकेत मिळतात.

आजच्या माहितीमध्ये आपण बोटांविषयी माहिती घेणार आहोत. असे म्हणतात की, पाचही बोटे सारखी नसतात. त्याप्रमाणेच प्रत्येकांच्या बोटांची घडनही वेगवेगळी असते. शक्यतो आपल्या पायाची बोटे सारखी असतात. अंगठा थोडा जाड व बोटे बारीक बारीक होत शेवटचे बोट अगदी बारीक असते. ही सर्व बोटे सरळ रेषेत व किंचित उतरती असतात.

परंतु काही व्यक्तींच्या पायांची बोटे वाकडे तिकडे लहान मोठी असतात. काही व्यक्तींच्या पायाचा अंगठा सर्वात मोठा असतो. तर काही व्यक्तींच्या अंगठ्या शेजारचे बोट सर्वात मोठे असते.
पायाची बोटे लहान मोठी असणे याचा प्रत्येकाच्या बाबतीत काही ना काही वेगळा अर्थ असतो. आपल्या शरीराच्या विविध अंगावरून आपण खूप काही जाणून घेऊ शकतो.

व्यक्तीच्या शरीराच्या जडण घटनेवरून आपण त्या व्यक्तीचा स्वभाव व व्यक्तिमत्त्व कसे आहे हे सहज जाणून घेऊ शकतो. ही सर्व माहिती समुद्र शास्त्रात विस्तृतपणे दिलेली आहे. आजच्या माहितीमध्ये आपण अंगठ्या शेजारील बोटांविषयी माहिती घेणार आहोत.

आपल्या पायाच्या अंगठ्या शेजारील बोट जर इतर सर्व बोटांपेक्षा लांब असेल तर त्याचे काय रहस्य आहे हे आपण जाणून घेणार आहोत. पायाचा अंगठा गोलाकार असेल तर अशा व्यक्तींना धन आणि धान्याची कधीही कमतरता भासत नाही अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. समुद्र शास्त्रानुसार पायाच्या बोटांची तर्जनी म्हणजे अंगठ्या शेजारचे बोट अंगठ्यापेक्षा लांब असेल तर अशा व्यक्ती खूप भाग्यवान मानल्या जातात.

अशा प्रकारच्या बोटांची रचना सौभाग्य सूचक मानले जाते. अशा व्यक्ती उत्साही आणि भावुक असतात. अशा व्यक्ती फार हुशार असतात आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर फार यशस्वी होतात. अशा व्यक्ती दुसऱ्यांवर अधिकार गाजवतात. नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात. अशा व्यक्तींचा स्वभाव चंचल असतो. तर्जनी आणि अंगठा समान रेषेत असल्यास अशी मंडळी अतिशय कष्टाळू, मेहनती, कामाप्रती प्रामाणिक असतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

समुद्र शास्त्रानुसार अंगठा आणि अन्य बोटात अधिक अंतर असेल तर अशा व्यक्ती आत्ममग्न असल्याचे मानले जाते. या व्यक्तींना एकांतात जीवन व्यतीत करायला आवडते. ज्यांचे पाय लांब आणि टोकाकडून आखूड असतात त्या व्यक्ती आजूबाजूला नेहमीच सौंदर्य पाहणे पसंत करतात. अशा व्यक्तींना घराची सजावट करण्याचा छंद असतो. पायाच्या त्वचेवर चट्टे असणे म्हणजे अशा व्यक्ती भावनात्मक दृष्ट्या संवेदनशील असतात.

समुद्र शास्त्रानुसार ज्या व्यक्तींचा पायांचे तळवे स्वच्छ, नाजूक व लालसर असतात अशा व्यक्ती भाग्यवान असतात. भाग्याची भक्कम साथ त्यांना लाभते. अशा व्यक्तींना धन, वैभव, मानसन्मान, प्रसिद्धी, ख्याती, लोकप्रियता हे सर्व मोठ्या प्रमाणात प्राप्त होते. अशा प्रकारच्या पायाची रचना सुखमय भविष्याचे संकेत देत असते. अशा व्यक्ती खूप सुखी आयुष्य जगतात. अशा व्यक्तींना आयुष्यात संपत्तीची कमतरता कधीही भासत नाही.

आयुष्यात त्यांना खूप आनंद मिळतो. पायाच्या टाचेतील भेगा या कामाच्या अधिक व्यापामुळे स्वतःच्या बाबतीत निष्काळजीपणाचे संकेत देत असल्याचे मानले जाते. अंगठ्याच्या नखांची लांबी जास्त असल्यामुळे नख वाकायला लागते. असे असेल तर तुम्हाला पाचन आणि चयापचय संबंधित समस्या उद्भवू शकतात. तुमची पचनक्रिया डगमळू शकते. तसेच नखांचे कात वाकलेली असणे म्हणजे तुम्ही तणावग्रस्तही असू शकता.

पायाचा अंगठा इतर बोटांच्या तुलनेत लांब असेल तर अशा व्यक्ती अ त्यं त चतुर आणि रचनात्मक विचारांचे असतात. याउलट अंगठा लहान असेल तर अशा व्यक्ती मल्टिटास्किंग असतात. मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की, पायाचे बोट कोणत्या आकाराचे असेल तर त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *