लग्न होण्यासाठी करा हा जबरदस्त उपाय, विवाह योग जुळून येतील लगेच..

अध्यात्मिक राशिभविष्य वास्तूशास्त्र

गुरूवारच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने अश्या विशेष प्रकारे पुजा केल्यास, आपलं भाग्य उजळणार आहे.ज्याच्या जीवनात कोणतीही बाधा संकट स्पर्श देखील करत नाहीत, अशा व्यक्तींवर लक्ष्मी देखील सदैव प्रसन्न असते. पण कधी-कधी आपल्या भाग्यातील गुरु हा कमजोर होऊ लागतो आणि त्यामुळे आपल्या प्रत्येक कार्यात अडचणी यायला लागतात.

अचानक लक्ष्मी देवता ही आपल्यावर नाराज घरात पैशाची कमतरता जाणवायला लागते. त्यामुळे या देवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काही उपाय करणे गरजेचे असतात. ज्याने विष्णू देवता प्रसन्न होऊन परत पूर्वीसारखं ऐश्वर्य आणि वैभव येवू लागते. हे उपाय सोपे वाटत असले तरी, त्यांचा प्रभाव हा खात्रीशीर तुम्हाला फायदा करून देणार आहे.

तुम्हाला माहितीच असेल की, केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि म्हणूनच या केळीच्या झाडाला गुरुवारी आपल्याला काही गोष्टी किंवा वस्तू अर्पण करून आपल्याला भगवान विष्णूंना प्रसन्न करायचा आहे. भगवान विष्णुला प्रसन्न केलं म्हणजे माता लक्ष्मी देखील आपल्यावर सदैव प्रसन्न राहते आणि या दोन्ही देवी-देवतांच्या आशीर्वादाने घराला सुख-शांती आणि ऐश्वर्य हे भरभरून मिळतं.

कधी-कधी आपलं पूर्ण होत असलेले काम बिघडतं म्हणजे आपलं ते काम होतच नाही, प्रत्येक वेळी तुम्हाला अशी समस्या भेडसावत असेल. मग ते कोणत्याही कामास संबंधीत असो, लग्न जमण्यात संबंधी किंवा बढतीसंबंधी किंवा इंटरव्यू संबंधी तर अशा वेळी तुम्हाला फक्त छोटासा उपाय करायचा आहे.

यासाठी हा उपाय तर स्वच्छ स्नान करून 2 हळकुंड घेऊन तुम्ही केळीच्या झाडाजवळ जा आणि तुम्हाला अडचण वारंवार येत आहे की त्या केळीच्या झाडाजवळ सांगा आणि ते हळकुंड त्यानंतर ती तेव्हा 5 किंवा 7 गुरुवार हा उपाय तुम्ही करा. तुमच्या सर्व अडचणी या त्वरित दूर होतील. 5 गुरुवार च्या अगोदर तुम्ही नक्की दिसून येईल.

तसेच आपण एखादा नवीन व्यवसाय किंवा एखादं नवीन कार्य हाती घेतलेले असेल. तर नक्कीच आपल्याला असं वाटतं की, मी हे जे कार्य हाती घेतलेला आहे मला भरपूर यश मिळावं त्यात कोणतीही अडचण येऊ नये या नवीन व्यवसायात कार्यात मला उत्तरोत्तर यश मिळत राहावे तर अशावेळी ही मनोकामना पूर्ण करण्यासाठी एका गुरुवारी एक कळशात पानी घ्या आणि त्यात थोडीशी साखर टाका आणि हे पाणी सकाळी स्वच्छ स्नान केल्यानंतर सर्वात सुरुवातीला केळीच्या झाडाला अर्पण करा आणि त्यामुळे असताना तुमची इच्छा च्या झाडा समोर बोला.

यामुळे तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात विघ्न येणार नाही आणि तुमची प्रगती होत राहील आणि माता लक्ष्मी देखील तुमच्यावरती प्रसन्न होईल शक्यतो. नवीन कार्य प्रारंभ करायचं असेल तर गुरुवारीच करा आणि अगोदर हे साखर मिश्रित पाणी केळीच्या झाडाला टाकून दिवसाची सुरुवात करा. व्यवसाय हा खूपच उत्तेजित चालेल आणि कोणत्याही प्रकारची बाधा अडचणीही तुमच्या व्यवसायात कार्यात कधीच येणार नाही.

नोकरी किंवा व्यवसाय व्यापार संबंध तुमच्या काही समस्या असतील म्हणजे नोकरी लागत नसेल किंवा व्यापार ठप्प झालेला असेल तर त्यासाठी तुम्ही एक छोटासा उपाय करू शकतात. यामध्ये तुम्हाला भिजवलेली हरभरा डाळ आणि थोडासा गूळ उपायसाठी घ्यायचा आहे.

तुम्ही गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ होवून ही भिजवलेले हरभरा डाळ आणि गूळ हातात घेऊन आपली व्यापारासंबंधी किंवा नोकरी संबंधित जी अडचण आहे ती दूर व्हावी अशी मनोमन प्रार्थना करायची आहे आणि ही डाळ आणि गूळ एका केळीच्या झाडाच्या बुडाशी तुम्हाला ठेवून द्यायचे आहे.

5 किंवा 7 गुरुवार हा उपाय कोणता करायचा आहे, अगदी 5 गुरुवार मध्ये तुम्हाला फायदा नक्की दिसून येईल. तसेच एका गुरुवारी दोन हळकुंड आणि सात मनुके गुरुवार केळीच्या झाडाला अर्पण करायचे आहेत. या छोट्याशा उपायाने पती-पत्नीमधील संपुष्टात यायला मदत होईल,तर यापैकी कोणतीही तुम्हाला समस्या सतावत असेल भेडसावत असेल तर त्यातील योग्य तो उपाय करून पहा फायदा नक्कीच होतो..

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *