स्वयंपाक घरात कधीच या 2 गोष्टी एकत्र ठेऊ नका…नाहीतर घर बरबाद झालेच म्हणून समजा….

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी,

।।श्री स्वामी समर्थ।।

स्वयंपाक घरात या 2 गोष्टी एकत्र कधी ही ठेऊ नका,तुम्ही खूप टेन्शन मध्ये आहेत,तर हा उपाय खूप उपयोगाचा ठरणार आहे,आज काल मानवी जीवन खुपचं धावपळीचे झाले आहे,

कामाच्या ओज्या मुळे अनेक जण मानसिक शांती गमावून बसले आहेत,कोणाकडे ही आपल्या स्वतः साठी वेळ नाही,मानसिक टेन्शन पासून मुक्ती हवी असेल,तर हा उपाय तुम्ही नक्की करा,

घरात जाळ जळमटे तयार होऊ देऊ नका,स्वयंपाक घरातील जो कट्टा आहे तो काळा असायला नको पाहिजे,जर काळा असेल तर तुम्ही वेगळ्या रंगाचे स्टिकर्स लाऊ शकता,

स्वयंपाक घरात बसूनच आपल्याला जेवण करायला पाहिजे,रात्री तुम्ही कधी ही भांडी घासू नाका,संध्याकाळच्या वेळेस धूप अगरबत्ती चा सुगध दरवळू द्या,दिवसातून एकदा चांदीच्या पेल्यातून पाणी प्या,

झोपण्याच्या खोलीत कधी ही मद्यपान करू नका,झाडे झुडपं घरात लाऊ नका,स्वयंपाक घरात कधी ही अग्नी आणि पाणी एकत्र ठेऊ नका,तुम्हाला हे छोटे छोटे उपाय वाटत असेल तर यामुळे तुम्हाला मन शांती मिळत असते,

घरामध्ये लक्ष्मी चा वास लागतो,घरामध्ये कधी ही आर्थिक संकट येत नाही,पैसा तुमच्या घरातून विनाकारण खर्च होत नाही,तो आपल्या घरातचं टिकून राहतो,हा उपाय नक्की करून पाहा,

आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले DASHING MARATHI   हे फेसबुक पेज नक्की लाईक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *