काळे उडीद करतील शत्रूचा नाश, जादू टोणा, काळी जादू सर्व प्रकारची समस्या दूर होतील.

जरा हटके

नमस्कार मित्रांनो,

आजकाल प्रत्येक माणसाला कोणी ना कोणी तरी शत्रू हा असतोच. तुम्हाला सुद्धा कोणीतरी परेशान करत असेल ,त्रास देत असेल, अनेक जणांना करणी किंवा बाधा जमत असते. काळी जादू करणे या गोष्टी जमत असतात. तर अनेकांना आशय प्रकारचे त्रास उद्भवत असतात.

जर तुम्हाला सुद्धा असा त्रास होत असेल तर तुम्हाला सुद्धा तुमचे शत्रू खूप त्रास देत असेल तर आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे की जो उपाय केल्याने तुमच्या शत्रू तुम्हाला त्रास देणे बंद करेल. कदाचित तुमच्या दोघांचे शत्रुत्व सुद्धा संपून जाईल. तुमचा शत्रू हा तुमचा शत्रू न राहता तुमचा मित्र बने.

तो तुमच्याशी चांगला व्यवहार करू लागेल. तुमच्यावर कोणी काळी जादू केली असेल, करणी केली असेल लिंबू उतरवून टाकला असेल, कोणताही प्रकार की जो तुम्हाला त्रास देतोय तर अशा प्रकारांपासून तुमचेवसंरक्षण करण्यासाठी हा एक अतिशय चांगला उपाय आहे. या लेखात तुम्हाला आम्ही सांगणार आहे त्यासाठी आपल्याला एक वस्तू लागणार आहे, ते म्हणजे एक लिंबू.

दुसरी गोष्ट चाळीस तांदळाचे दाणे आणि तिची गोष्ट 38 उडदाचे दाणे. अशा प्रकारे चाळीस तांदळाचे दाणे आपण घ्यायचे आहेत आणि हे दाणे अखंड असावेत. कुठेही तुटलेले, फुटलेले नसावेत.उडदाचे 38 दाणे घेताना ते सुद्धा अखंड असतील ,साबूत असतील याची आपण काळजी घ्यायची आहे आणि एक लिंबू फक्त वापरणार आहोत हे सगळे पदार्थ आपल्या एकत्रित करायचे आहे.

आपण कोणत्याही दिवशी किंवा जर शक्य झाले तर अमावस्येच्या दिवशी आपण कोणत्याही ठिकाणी एक खड्डा खोदायचा आहे. हा खड्डा साधारणतः एक ते दोन इंच खोल असा खड्डा आपण करणार आहोत. हा खड्डा तयार केल्यानंतर त्यामध्ये तांदूळ आणि उडदाची दाणे टाकावेत आणि तो खड्डा मुजवून घ्यायचा आहे.

त्यानंतर त्यावर अर्ध लिंबू पिळायचे आहे. हे करताना आपण सतत आपल्या शत्रूचे नाव घ्यायचे. जर तुम्हाला तुमचा शत्रू कोण आहे ही माहित नसेल जर तुम्ही फक्त शत्रू असे म्हणू शकता. जर तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव माहीत नसेल तर फक्त शत्रू इतका जरी तुम्ही शब्द म्हटले तरी सुद्धा चालेल.

अशा प्रकारे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला दिसेल की तुमचा शत्रू तुम्हाला त्रास देणे बंद करेल. तुमच्या वर जी काळी जादू असते किंवा इतर कोणत्याही मंत्र मंत्र तंत्र ची काळी जादू शक्ती असते त्या सर्वांपासून तुमची सुटका नक्की होईल. शत्रुत्व संपून तुमच्यामध्ये मित्र भाव निर्माण होण्यास मदत होईल.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *