भगवान भोले नाथांच्या मंदिरात जात असला तर हा लेख वाचाच ।। हर हर महादेव।।

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी,

।।श्री स्वामी समर्थ।।

आपण सर्वजनच देवी देवंतांच्या मंदिरात जात असतो,भगवंतांचे दर्शन घेतले की आपण धोडा वेळ तेथे बसतो,भागवंतांचे ध्यान करतो,आणि मगच मंदिरातून बाहेर पडतो,

परंतु महादेवांच्या मंदिरात का बसू नये,या मागे काय शास्त्र आहे,आपण महादेवांच्या मंदिरात गेलो तर शिवलीगाची स्थापन ही गाभाऱ्यात केलेली असते,मंदिरात थोडे 1,2 पायऱ्या उतरून खाली शिवलिंगाची स्थापना असते,

महादेवांच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना,आपला मान संमान अहंकार मोठेपणा हे सर्वच बाहेर ठेवण्यासाठी महादेवांची गाभाऱ्याची रचना अशी असते,की आपल्याला मान खाली करूनच झुकूनच गाभाऱ्यात प्रवेश करता येतो,

गाभाऱ्याची कमान इतकी खाली असते की खाली वाकून आपला मान संमान अहंकार सर्व काही झिडकारून मगचं गाभाऱ्यात प्रवेश करता येतो,अश्या प्रकारे स्वच्छ निर्मळ मनाने महादेवाचे दर्शन झाले,की आपण गाभाऱ्यात बसत नाही,

महादेवांना दूध पाणी अर्पण केले जाते,त्यामुळे गाभारा संपूर्ण ओला असतो,त्या शिवाय गाभारा इतका छोटा असतो,की त्यात फक्त उभे राहून दर्शन करावे,आणि बाहेर पडावे,गाभाऱ्यात बसण्या एवढी जागा नसते,

आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले DASHING MARATHI   हे फेसबुक पेज नक्की लाईक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *