नमस्कार मंडळी,
।।श्री स्वामी समर्थ।।
दिवाळी येण्याआधी घरात अना स्वामींनी सांगितलेली ही एक वस्तू,दिवाळीत पडेल पैश्यांचा पाऊस कधीच पैश्यांची कमतरता कमी भासणार नाही,दिवाळी येण्या आधी स्वामींनी सांगितलेली ही एक वस्तू तुमच्या घरातून आजार रोग गरिबी समस्या संकटं सगळं काही निघून जाईल,
या गोष्टी तुमच्या घरात कधीच परत येणार नाही,ही वस्तू घरात ठेवल्याने घरात सुख समृद्धी नांदते,आरोग्य सगळ्यांचे चांगले राहते,स्वामींचा आशीर्वाद राहतो,सकारात्मक घर राहतं,दिवाळी येण्याच्या आधी दसरा झाल्या नंतर कोणत्याही शुभ दिवशी ही वस्तू घरात अनावी,
फक्त दिवाळीच्या आधी तुम्हाला ही वस्तू तुम्हाला आणायची आहे,फूडच्या महिन्यात दिवाळी आहे,पहिल्या आठवड्यातचं दिवाळी आहे,त्याच्या आधी तुम्ही ही वस्तू कधी ही घरात घेऊन या,ही वस्तू ऑनलाईन मिळेल,स्वामींच्या केंद्रात मिळेल,मठात मिळेल,किंवा कोणत्याही पूजा सामग्रीच्या दुकानात मिळेल,
ही वस्तू कोणती आहे,ती म्हणजे पिरॅमिड तुम्हाला सफेद रंगाचं एक छोटंसं पिरॅमिड आणायचं आहे,पिरॅमिड आणल्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने धून घ्यायचं आहे,स्वच्छ करायचं आहे,त्याचा अभिषेक करायचं आहे,आणि नंतर त्याला आपल्या देवघरात स्थापन करायचं आहे,
देवाच्या मुर्त्या जश्या ठेवलेल्या आहेत तश्या त्या पिरॅमिड ला ठेवायचं आहे,आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी देवासारखी त्या पिरॅमिड ची पूजा करायची आहे,अश्या रीतीने हे पिरॅमिड देवघरातचं स्थापन करायचं आहे,दुसरी कडे कुठेही नाही फक्त देवघरात करायचं आहे,
आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.