गुरुमाऊलींनी सांगितलेला हा उपाय करा; सर्व अडचणी दूर होतील, सर्व आजार बरे!

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो, गुरुमाऊलींनी सांगितलेला असा एक उपाय आहे. हा उपाय केल्याने सर्व अडचणी दूर होतात. रोगराई आजारापासून आपण मुक्त होतो. म्हणूनच हा एक उपाय मनापासून श्रद्धेने आणि भक्ती भावाने करा. याने आपल्याला असंख्य लाभ होतील. आपल्या सर्व आजार बरे होतील. आपल्यावर कोणत्याही अडचणी येणार नाहीत. प्रत्येक सेवेकरांसाठी स्वतः गुरुमाऊलींनी हा उपाय सांगितलेला आहे.

ज्यांनी ज्यांनी हा उपाय श्रद्धेने आणि भक्तीने केलेला आहे. त्या सर्वांना याचा लाभ झालेला आहे. हा उपाय खूप शक्तिशाली आणि प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणत्याही गोष्टीची गरज लागणार नाही. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला बाहेर कुठेही जावे लागणार नाही. तुम्ही हा उपाय तुमच्या घरच्या घरी देवघरासमोर बसून करू शकता.

हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी किंवा दररोज करू शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त एक अगरबत्ती लागणार आहे दोन अगरबत्ती घ्यायच्या नाहीत .फक्त एकच अगरबत्ती हा उपाय करण्यासाठी घ्यायची आहे. कोणत्या दिवशी कोणत्याही वे तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून हा उपाय करू शकता. हा उपाय करण्याआधी सर्वप्रथम एक अगरबत्ती लावायची आहे.

ती संपूर्ण अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला कालभैरव अष्टक म्हणायचे आहे. संपूर्ण अगरबत्ती संपल्यानंतर एक माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करायचा आहे. कालभैरवाष्टक म्हटल्याने आपल्या घरावर कोणतेही संकट येत नाही. तसेच कोणतेही आजार देखील घरातील सदस्यांना आपल्यांना होत नाहीत. हा उपाय खूप चमत्कारी आणि शक्तिशाली उपाय आहे.

त्यामुळे हा उपाय तुम्ही दररोज करू शकता. संपूर्ण अगरबत्ती संपेपर्यंत आपल्याला कालभैरवाष्टक म्हणायचे आहे. आपण कालभैरवाष्टक किती वेळेस म्हणत आहोत. किती वेळ म्हणत आहोत याचा विचार करायचा नाही. पूर्ण अगरबत्ती संपेपर्यंत आपल्याला कालभैरवाष्टक म्हणायचे आहे. हा उपाय खूप चमत्कारी आणि शक्तिशाली असल्याने आपल्याला याचा लाभ नक्की होतो.

हा उपाय करण्यासाठी आपण जी अगरबत्ती लावणार आहोत. त्या अगरबत्तीची उदी आजारी व्यक्तीला लावली तर सर्व आजार बरे होतात. किंवा घरातील सर्व सदस्यांनी ते अगरबत्ती लावून घेतली तरी चालते. अगरबत्ती ची उद्या संपूर्ण शरीराला लावत असताना ती उतरत्या बाजूने लावावी. म्हणजेच डोक्यापासून पायाकडे लावत यावी. हा उपाय केल्याने खूप दिवसापासून असलेले आजार कमी होतात.

कितीही गंभीर आजार असले तर ते आजार यामुळे बरे होतात. आणि आपल्यावर आलेले कोणतेही संकट बरे होईल. साक्षात स्वामी समर्थ महाराज आपल्या सोबत राहतील. आपल्यावर कोणत्याही समस्या येऊ देणार नाहीत. व आपल्या आरोग्य देखील उत्तम राहील. हा उपाय खूप शक्तिशाली आहे.त्यामुळे गुरुमाऊलींनी सांगितलेला हा उपाय नक्की करा यामुळे आपल्याला लाभ होतील.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *