सकाळी उठल्यावर करा हे एक काम… आयुष्यभर निरोगी राहाल…

जरा हटके

नमस्कार मंडळी,

सकाळी उठल्याबरोबर आपण पाणी प्याव,आपण जर सकाळी उठल्यावर पाणी पिल्यावर आपलं सर्व प्रकारच्या रोगावर नियंत्रण राहतं,सकाळी उठल्यानंतर किमान 1.5लिटर पाणी प्यावं,

आज जर आपण एक ग्लास पाणी पीत असाल तर आपण ते हळूहळू पाणी प्यायचं वाढवावं,तुमचं शरीरात सुद्धा हे एक्सेप्ट करत जाईल,आपण ज्या सवई लाऊ त्या आपलं शरीर एक्सेप्ट करत जातं,

सकाळी उठल्यावर सर्व साधारण प्रमाणात सोमळ पाणी प्यावे,याचे अनेक फायदे आहेत,महत्वाचा फायदा म्हणजे आपल्या तोंडात तयार होते,ही लाळ ही पाणी पिल्याने ते आपल्या पोटामध्ये जाते,

ही लाळ अत्यंत गुणकारी असते,ही सर्वश्रेष्ठ मानली जाते,ही लाळ सोन्यापेक्षाही मौल्यवान असते,याच वर्णन आयुर्वेदामध्ये मांडलं जात,अनेक रोग कारक किटाणूंना विष्यणूंना नष्ठ करण्याचं काम ही लाळ करते,

सकाळच्या वेळी अपल्या शारीरामध्ये वायूचा प्रखोप मोठ्याप्रमाणात होत असतो,आणि या वायू ला शांत करण्यासाठी पाणी फार मदत करत,सकाळची वेळ ही वायूची वेळ आहे,एकांत करण्यासाठी पाण्याचा वापर होतो,

फुफुसांमुळे होणारे अनेक आजार आपल्याला होत नाही,वायूच्या संबंधित जे आजार आहेत ते ते होण्याची शक्यता कमी असते,

टीप : ही माहिती केवळ सल्ल्यासह सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *