घरातील या वस्तू रिकामे ठेवू नका नाहीतर पैसा हातात टिकत नाही.

अध्यात्मिक वास्तूशास्त्र

मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चड उतार हे येतच असतात बऱ्याचदा आपल्या हातात काही पैसा टिकत नाही असं होत असतं त्याला काही वेळा वास्तुदोष देखील जबाबदार असतात वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत की त्या रिकामे राहिल्यास आर्थिक संकटांचा सामना देखील करावा लागतो आणि वास्तुदोष देखील सुरू होतो तर कोणत्या गोष्टी आहेत चला तर मग मित्रांना आता पण जाणून घेऊया.

मित्रांनो जर तुमचे चांगले दिवस अचानक वाईट दिवसात बदलत असतील तर तुमच्या घरातील गोष्टींकडे नक्कीच लक्ष द्यायचे आहे अनेकदा घरात अशा काही गोष्टी घडत असतात ज्या रिकाम्या राहिल्या की घरामध्ये नकारात्मक प्रभाव दिसू लागत असतो वास्तुशास्त्रानुसार आणि शास्त्रीय मतानुसार घरामध्ये ठेवलेल्या रिकाम्या वस्तूंचा तुमच्या प्रगतीवर दुष्परिणाम देखील पाहायला मिळत असतो.

अनेक वेळा एखाद्या व्यक्तीच्या नशिबावर लहान-सहान गोष्टीचा परिणाम होऊ लागतो आणि तो हळूहळू गरिबीकडे वळतो या गोष्टीमुळे आयुष्यात नकारात्मकता येते आणि एका मागून एक नवीन संकटे अडचणी देखील येऊ लागतात म्हणूनच जीवनाच्या विकासासाठी आणि भाग्यवंतीसाठी या पाच गोष्टी घरात कधीही रिकामे ठेवू नयेत या पाच गोष्टी कोणत्या आहेत याबद्दल देखील आपण जाणून घेणार आहोत

मित्रांनो सर्वात पहिला आहे ते म्हणजे धान्याचे भांडे रिकामे ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार घरात अन्नाचे भांडार कधीही रिकामे ठेवू नये जर ते रिकामे होत असेल तर त्यापूर्वी भरा जेणेकरून ते तुमच्या विकासात अडथळा बोलू नये पूर्ण अन्नधान्य जीवनात सकारात्मक ऊर्जा आणते आणि तुमची समृद्धी वाढवते यासोबतच अन्नपूर्णेची रोज पूजा करा .

अन्नपूर्णा ही धनधान्य ऐश्वर्या आणि सौभाग्य याची देवी आहे त्याची रोज पूजा केल्याने घरातील भांडार कधीच रिकामी राहणार नाही मित्रांनो दुसरी वस्तू आहे ती म्हणजे बाथरूम मध्ये रिकामे बादली वास्तुशास्त्र नुसार असे सांगण्यात आले की बाथरूम मध्ये रिकामे बादली कधीही ठेवायची नाही बाथरूम मध्ये रिकामी बादली ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे देखील जावे लागते .

जर तुम्ही बादली वापरत असाल तर ती नेहमी पाण्याने भरून ठेवायचे आहे यासोबतच काळी किंवा तुटलेली भांडी वापरायची नाही हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की बाथरूम मध्ये निळ्या रंगाची बादली वापरा बादली वापरताना ती पाण्याने भरून ठेवा रिकामी कधीच ठेवू नका मित्रांनो तिसरी वस्तू आहे ती म्हणजे तिजोरी खाली ठेवू नका ती जरी किंवा पर्स कधीही रिकामी ठेवू नयेत हे नेहमी लक्षात ठेवावे की थोडे पैसे नेहमी ठेवायचे आहेत रिकामे तिजोरी किंवा पळसूमुळे गरिबी येते म्हणूनच तिजोरी किंवा पर्समध्ये काही पैसे असलेच पाहिजे.

हे लक्षात ठेवले पाहिजे हे सर्व एकाच वेळी रिकामे करू नका यासोबतच तिजोरीत गोमती व चक्र शंकरही ठेवू शकता त्यातून तुमच्या समृद्धीत आणखीनच भर देखील पडणार आहे मित्रांनो चौथी वस्तू आहे ती म्हणजे देवघरातील जलपात्र बहुतेक घरामध्ये पूजा स्थान असते आणि तिथे पाण्याची भांडी घंटा इत्यादी पूजेशी संबंधित गोष्टी देखील असतात वास्तुशास्त्रानुसार असे सांगण्यात आले आहे की देवघरात ठेवलेले पाण्याचे भांडे कधीही रिकामे ठेवू नये पूजा केल्यानंतर न पाण्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात थोडे गंगाजल आणि तुळशीचे पान टाकावे .

देवाला ही तहान लागते असे मानले जाते पाण्याने भरलेली भांडी देवघरात ठेवल्यास भगवंताला तहान लागत नाही आणि भगवंत तृप्त राहतो यामुळे घरात सुख समृद्धी राहते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार देखील राहतो दुसरीकडे रिकाम्या पाण्याचे भांडे घर आणि जीवनावर नकारात्मक परिणाम करतात ज्यामुळे एखाद्याला आर्थिक संकटांचा सामना देखील करावा लागतो मित्रांनो पाचवा वस्तू आहे तो म्हणजे अपशब्द वापरू नका.

आपल्या समृद्धीमुळे भाषेला खूप महत्त्वाचे स्थान आहे म्हणूनच जिभेवर ताबा ठेवा म्हणजे कोणाचाही अपमान करू नका घरातील मोठ्यांना अशा गोष्टी बोलू नका ज्यामुळे त्यांना मानसिक त्रास होईल असे केल्याने लक्ष्मीदेवीला राग येतो आणि ती आपल्याला मार्ग बदलते म्हणूनच घरातील मोठ्यांच्या कधीही अनादर करू नका या गोष्टी सदैव लक्षात ठेवाव्यात की कर्म शब्द आणि मनाने कोणाचाही अपमान होऊ नये तर मित्रांनो या पाच वस्तू किंवा या पाच गोष्टी तुम्ही आवश्यक लक्षात ठेवायचे आहेत.

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *