गॅसजवळ चुकूनही ठेवू नका या 5 वस्तू घर बरबाद होईल

जरा हटके

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, हिंदु धर्मात स्त्रीला घराची लक्ष्मी मानले जाते, त्यामुळे महिलाना या लक्ष्मीच रूपात पाहिजे जाते. या आपल्या घरची लक्ष्मी असतात. अशा महिलांनी घरातील चूल किंवा गॅस जवळ या 5 वस्तू चुकूनही ठेवू नयेत.

या वस्तू गॅस जवळ ठेवल्याने आपल्या घरात गरिबी येते. घरातील लक्ष्मी निघून जाते. तुम्ही अशी अनेक घरं पाहिली असतील की ज्या ठिकाणी खूप काबाडकष्ट करतात, जे रात्रंदिवस मेहनत करतात. मात्र त्यांच्या घरात लक्ष्मी आलेली काही दिसत नाही तर आपणही अशापैकी एक असाल तर या चुका आपण कटाक्षाने टाळा.

आपल्या किचनमध्ये आपल्या स्वयंपाक घरामध्ये माता अन्नपूर्णा वास करत असते आणि ती नेहमी प्रसन्न कशी राहील याची काळजी आपण घेतली पाहिजे. ज्या ज्या स्वयंपाक घरातील परिस्थिती चांगली असते तिथे घराची बरकत नक्की होते. अशा घरात लक्ष्मी सुद्धा निवास करणं पसंत करते.

महिलांसाठी छोटे-छोटे  नियम आहेत, नेहमी स्वयंपाक करताना आपण शांत मनानं करावे, आपलं मन निर्मळ ठेवाव, मनामध्ये कोणतेही कटू भाव किंवा एखाद्याबद्दल काही चुकीच्या भावना आपल्या मनात असता कामा नयेत.

मग अशाप्रकारे जर आपण आपल्या स्वयंपाक घरामध्ये अन्न तयार केलं आणि ते जर आपल्या घरचे खात असतील तर सर्वांना चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते. आपल्या गॅस शेगडी जवळ आपण नेहमी मिठ असेल साखर असेल किंवा तूप असेल या शुक्राला मजबूत करणाऱ्या वस्तू नेहमी ठेवत चला ज्याने शुक्र मजबूत बनतो.

शुक्र हा सुख-समृद्धी भोगविलास ऐश्वर्य यांचा कारक ग्रह आहे. तुम्हाला जर या सर्व गोष्टींची प्राप्ति होत असेल तरी या तीन वस्तू आवर्जून आपल्या घरातील शेगडी जवळ नक्की ठेवा. कारण त्यामुळे शुक्र ही मजबूत बनतो. आणि लक्ष्मीची कृपा बरसते.

मात्र चुकूनही ठेवायच्या नाहीत अशा वस्तूपैकी पहिली वस्तू जलपात्र होय. जलपात्र म्हणजेच पाण्याचं भांडं ,पात्र, घागर असेल किंवा आधुनिक काळात आपण वॉटर फिल्टर वापरतो अशा प्रकारचा कोणताही जलपात्र आपण शेगडी जवळ ठेवायचं नाही.

शेगडीतून ज्वाला लहरी बाहेर पडतात त्या अग्निस्वरूप आहेत आणि मात्र त्यामुळे येथे जलतत्वाची  व  जेव्हा जल आणि अग्नी एकत्र येतात तेव्हा अशा ठिकाणी धनं नाश होण्याचा खूप मोठा संभव असतो. त्यामुळे घरात असलेला पैसा व्यर्थ वाया जातो. त्या पैशाला विनाकारण पाय फुटतात आणि मग अशाने घराची बरकत कधीच होत नाही.

पैसा तर येतो मात्र तो टिकून राहत नाही. पैशाच्या समस्या पैशाची तंगी सतत जाणवते. दुसरी गोष्ट आहे की तेल जवळ ठेवू नये तुम्ही एखादा पदार्थ एकत्र स्वयंपाक करताना तेवढ्यापुरते ठेवू शकता.

मात्र स्वयंपाक उरकल्यानंतर हे तेल आपण बाजूला ठेवलेले चांगलं आणि त्यातल्या त्यात वापरून जे शिल्लक राहत नाही त्याला कोणत्याही प्रकारचा शिल्लक आहे व परिसरातील  वापरून शिल्लक राहिलेल्या गॅस शेगडी ठेवल्यास त्याने शनीची पणवती लागते. आरोग्याच्या समस्या अशा घरात सदैव राहतात.

लोक नेहमी आजारी पडतात. मग तसेच आपल्या किचनमध्ये गॅस शेगडी जवळ कोणत्याही प्रकारचा रोप, मनी प्लांट का असेना ते आपण कधीच ठेवू नये. नेहमी आपण स्वच्छ तनमनाने स्वयंपाक करायचा आहे. तसेच खरकटी भांडी असतील तवा असेल ते कधीच आपल्या गॅस शेगडी वर आपण ठेवू नका त्यानेसुद्धा घरामध्ये खूप मोठ्या प्रकारचे दोष उत्पन्न होतात.

एक खूप चुकीची सवय अनेक महिलांना असते की जेव्हा ते तवा कढई गरम असतो त्या पाण्यामध्ये बुडवतात, तव्यावरती भाकरी   करून घ्यायचा किंवा कढई मध्ये काहीतरी करून झाली की तो रिकामी करून किंवा तो तवा रिकामा करून तो सिंकमध्ये म्हणजे जे काही पाणी सोडलं जातं हे पाणी सोडल्यानंतर तो एक प्रकारचा आवाज बाहेर पडतो.

या गरम तव्यावर किंवा गरम कढईत पाणी आवाज बाहेर पडतो तो अत्यंत अशुभ असतो आणि त्यामुळे घरात मोठे वाद विवाद होणारे उत्पन्न होऊन रुसवे-फुगवे निर्माण होतात.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *