नमस्कार मित्रांनो,
कान हा आपल्या शरीराचा अविभाज्य घटक आणि महत्त्वाचा अवयव आहे. त्यामुळे कानाची एखादी नस दबलेली असेल त्यामुळे ऐकू येत नसेल किंवा कानामध्ये खूप मळ होत असेल आणि सतत मळ झाल्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल किंवा कानामध्ये गुळगुळ करत असेल,
ऐकायला कमी येत असेल कानाचा पडदा फाटलेला असेल, कानांमधून पु येत असेल किंवा कानाची कुठलीही समस्या तुम्हाला जाणवत असेल तर फक्त हे थेंब औषध कानामध्ये टाका. हे इतके चमत्कारीक आहे की, कानामधला जो मळा आहे तो अलगद रित्या बाहेर येतो. हात न लावता त्याच बरोबर कानाचा पडदा फाटलेला असेल तर तो दुरुस्त होतो.
त्याचबरोबर कानांमध्ये तुमची एखादी नस दबलेली असेल तर ती मोकळी होते. कारण हे जे औषध आहे हे नसा मोकळं करणारा आणि मेंदूचे कार्यही वाढवणार आहे. त्यामुळे कानाच्या रिलेटेड कोणतीही समस्या असेल तर ती पूर्णपणे औषधाने निघून जाते आणि तुम्हाला स्पष्टपणे ऐकू यायला लागत. कान हा आपला अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे.
या कानामध्ये मळा आपल्याला होत असतो. परंतु जर मळ हा जास्त प्रमाणामध्ये झालेला असेल तर आपल्याला ऐकू येण्यामध्ये अडचणी येतात. हा मळ काढण्यासाठी आपण विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो. उदाहरणार्थ चावी, काडी असेल असे वस्तू वापरतो.
परंतु यामुळे कानाला इजा होऊ शकतात आणि कायमचे न ऐकू येण्याची समस्या निर्माण होऊ शकते. कानामध्ये अशा गोष्टी न टाकता हा उपाय जर तुम्ही केला आणि तुम्हाला कोणतीही समस्या नसली आणि कानामध्ये फक्त मळ झालेला असेल आणि तो मळ तुम्हाला बाहेर काढायचा आहे किंवा ऐकण्याची क्षमता वाढवायची असेल तर हा उपाय करू शकता.
अत्यंत प्रभावी उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोनच गोष्टी लागणार आहेत. पहिली गोष्ट आहे पाणी आणि दुसरी गोष्ट जी आयुर्वेदिक चमत्कारिक वनस्पती आहे जी तुम्हाला कुठल्याही दुकानांमध्ये सहजरीत्या मिळून जाईल. यासाठी आपल्याला एक कपभर पाणी उकळायला ठेवायचे आहे.
त्यामध्ये दुसरा जो घटक आपल्याला टाकायचा आहेत तो म्हणजे वेखंड. वेखंड हे तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक दुकानात सहज मिळेल. वेखंडे ही वनस्पती आयुर्वेदातील अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे. हे संसर्ग रोग कानामध्ये झालेला असेल तो पूर्णपणे काढून टाकतो.
कारण वेखंड हे प्रोमीनाशक आहे, जंतुनाशक आहे आणि त्याच बरोबर हे जे वेखंड आहे ते मेंदू आणि मज्जतंतूसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. काना मधील कोणतीही नस दबलेली असेल तर ती पूर्णपणे मोकळी करण्याचे काम हे वेखंड करत. असे वेखंड आपल्याला थोडे बारीक तुकडे करून त्याच्यामध्ये टाकायचे आहे.
वेखंड टाकून हे जे तयार झालेले मिश्रण आहे त्याला अर्धा कप होईपर्यंत चांगल्यारीतीने उकळून घ्यायची आहे. त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते आपल्याला सुती कपड्याचे साहाय्याने वस्त्रगाळ करायचा आहे. त्यानंतर हे जे पाणी आहे ते 2 थेंब पाणी तुम्हाला ज्या कानाची समस्या असेल त्या कानामध्ये टाकायचं आहे.
हे जे तयार झालेले मिश्रण आहे ते कोमट झाल्यानंतर कानामध्ये टाकायचे आहे. हे मिश्रण तुम्ही एकदा करून सुद्धा ठेवू शकता. तुम्ही हे 2 ते 3 वेळेस कानामध्ये टाकले तर कानामधून पु येणे पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते.
कानाचा पडदा फाटला असेल, कान गुळगुळ करत असेल, मळ झालेला असेल तर ते पूर्णपणे निघून जाते. तुमच्या कानातील एखादी नस दबलेली असेल त्यामुळे तुमची कमी ऐकू येण्याची समस्या निर्माण झालेली आहे ती याने पूर्णपणे निघून जाते अत्यंत प्रभावी उपाय आहे अवश्य करून पहा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.