नमस्कार मंडळी,
।।श्री स्वामी समर्थ।।
काही व्यक्ती खूप कष्ट करतात आणि पैसा कमवतात,परंतु त्यांचा तो पैसे टिकतच नाही,उत्पन्न पेक्ष्या खर्च जास्त असतो,काही केल्या घरात पैसा टिकतच नाही,काय करावे काहीचं समजत नाही कर्ज वाढतंच चालते आणि कर्ज फेडले जात नाही पण त्याचे व्याजच भरता भरता आयुष्य निघून जाते,
आपण कर्ज बाजरी होतो व्याजाचाच डोंगर इतका मोठा असतो,त्यात मुद्दल तर बाजूलाच राहते,व आपण कर्जाच्या या दुष प्रवाहात अडकून पडतो,परंतु कोणतेही कार्य करताना जर त्यात भागवणतांचा आशिर्वाद असेल,तर मोठमोठी कामे आपण सहज करू शकतो,
म्हणून आज एक असा उपाय करायचा आहे,ज्या मुले कसेही आणि कितीही कर्ज असेल,तारीत्यातून तुमची 100%सुटका होईल,हा उपाय खूप प्रभाव शाली आहे,त्या शिवाय घरात जर नकारात्मक ऊर्जा असेल तर ती ही या उपयामुळे दूर निघून जाईल,
ज्या वस्तू खारट तिखट आंबट असतात,त्या वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याची ताकत असते आणि विविध प्रकारच्या अडचणी आणि संकटांन पासून मुक्ती मिळते,जसे मीठ खारट लिंबू आंबट आणि मिरची तिखट आपण याचा वापर दृष्ट उतरवण्यासाठी करतो,कारण यांची ही तत्वे आहेत त्यांच्या पासून कोणत्याही प्रकारची मुक्तता मिळू शकते,
या सर्वांपेक्षा जास्त प्रभावी म्हणटले तर काळी मिरे कारण काळी मिरी मध्ये सर्व प्रकारच्या संकटांच्या पासून मुक्ती मिळते,मग दृष्ट असो बाधा असो दृष्ट शक्तीचा प्रकोप असो,वाईट शक्तींचा प्रभाव असो घरात अशांतता किंवा नाकारात्मक्तता असो,दुःखा पासून मुक्ती मिळते,
शुक्ल पक्षातील मंगळवारी 12 मिनिटाच्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे,या साठी एका बाउल मध्ये खडे मीठ घ्यायचे आहे,मीठ साधे व खड्यांच्या स्वरूपातील असावे,हे मीठ घेऊन 9 काळी मिरीचे दाणे घ्यायचे आहेत,मधोमध एक काळी मिरी ठेवावी,8 दिश्यना 8 काळीमिरी ठेवावी,9 कडीलिंबाची पाने घेऊन ती पाने,प्रत्येक काळी मिरीवर एक एक या प्रमाणे ठेवावीत,
प्रत्येक काळी मिरी कडुलिंबाच्या पानाने झाकून टाकावी,मग हा बाउल देवघराच्या आसपास जेथे जागा असेल,किंवा घरात जेथे जागा असेल जेथे तुम्हाला योग्य वाटेल त्या ठिकाणी ठेवुन द्यावा,प्रत्येक शुक्लपक्षयतील मंगळवारी ह्या बाउल मधली काली मिरी मीठ व पाने एक पिशवीत काढून ठेवावीत,ती पिशवी घराबाहेरच ठेऊन द्यावी,तो बाउल पुन्हा तासच भरून ठेवावा,व त्याच ठिकाणी हा बाउल ठेऊन द्यावा,
नंतर ती पिशवी वाहत्या पाण्यात सोडून द्यावी,या उपयामुळे तुमच्या घरातील सर्व प्रकारचे दोष अडचणी नष्ट होतात,बाधा लगेच दूर होतील,तुम्हाला स्वतःला फरक जाणवाव लागेल,आर्थिकमत वाढेल कर्ज फिटेल,घरात शांतता आणि समाधान लाभेल,सर्व सुखे पायाशी लोळण घेत आहे,असे जाणवेल,
आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.
आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.