दिनांक 16 मार्च राहू आणि केतू करणार राशी परिवर्तन तूळ आणि कुंभ राशीचे भाग्य चमकणार पुढील 12 वर्ष राजयोग

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो,

ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्रात वेळोवेळी होणारे बदल मानवी जीवनावर खूप मोठे परिवर्तन घडवून आणत असतात. ग्रह नक्षत्राची बदलती स्थिती मानवी जीवनात सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव पडत असते. ग्रह नक्षत्रात होणारे बदल जेव्हा नकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

नकारात्मक ग्रहदशा व्यक्तीला जीवन नकोसे करून सोडते. पण जेव्हा ग्रहदशा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन घडून घेण्यासाठी वेळ लागत नाही. दिनांक 16 मार्चपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.

16 मार्चपासून पुढे येणार काळ तुळ आणि कुंभ राशीसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. ग्रह नक्षत्रात होणारे बदल यांच्या राशीसाठी सर्वच दृष्टीने शुभ फलदायी ठरणार आहे. आता प्रत्येक क्षेत्रात आपली प्रगती घडून येणार आहे. आता प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही.

जीवनातील नकारात्मक काळ समाप्त होणार असून शुभ कार्याची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. जीवन जगण्यात आनंदाने गोडवा निर्माण होणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रातल्या अनेक लाभ होणार आहेत. जीवनात वारंवार येणाऱ्या अडचणी आता दूर होतील.

बभाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. उद्योग व्यापार आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणारा आहे. कार्यक्षेत्रात आडलेली कामे पूर्ण होतील. मित्रांनो दिनांक 16 मार्च रोजी राहू आणि केतू हे राशि परिवर्तन करणार आहे. दिनांक 16 मार्च रोजी राहू मेष राशीत तर केतू तुळ राशीत गोचर करणार आहेत.

ज्योतिष शास्त्रामध्ये राहू आणि केतू ला विशेष महत्व प्राप्त आहे. हे दोन्ही ग्रह अतिशय महत्त्वपूर्ण मानले जातात. राहू आणि केतू या ग्रहांना पापी ग्रह देखील मानण्यात आले आहे. राहू आणि केतूचे होणारे हे गोचर, राहू आणि केतूच्या या राशी परिवर्तनाचा शुभ अथवा अशुभ प्रभाव संपूर्ण 12 राशींवर पडण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो राहू आणि केतू हे नेहमी दोन्ही वक्र गतीने राशी परिवर्तन करत असतात. ग्रहांच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण 12 राशींवर दिसून येणार आहे. काही राशींसाठी हे राशी परिवर्तन अतिशय नकारात्मक ठरणार असले तरी तुळ आणि कुंभ राशीसाठी हे गोचर अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत.

आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. आपल्या कुंडलीमध्ये राहू आणि केतू शुभ स्थानी असल्यामुळे या काळात आपल्याला अनेक लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नोकरीविषयक कामांना गती येणार आहे. नोकरीच्या क्षेत्रातून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.

राजकीय क्षेत्रात देखील भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारात आडलेली कामे आता पूर्ण होतील. उद्योग व्यवसायानिमित्त केलेले प्रवास देखील लाभाचे ठरणार आहेत. प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवू शकणार आहात.

या काळात मन लावून मेहनत करण्याचे देखील आवश्यकता आहे .मन लावून केलेली मेहनत नक्कीच फळाला येणार आहे. जेवढे जास्त मेहनत कराल तेवढे मोठे फळ आपल्याला प्राप्त होऊ शकते. या काळात सर्व सुखांची प्राप्ती होणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना या काळात पूर्ण होणार आहेत. या काळात आपल्याला भरघोस लाभ होण्याचे संकेत आहेत. ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्यात आपल्याला अतिशय समाधान प्राप्त होणार आहे. आपल्या कमाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल.

कमाईचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळा होणार आहेत. संसारी जीवनात आनंद आणि गोडवा निर्माण होणार आहे. या काळात जीवन अतिशय आपल्याला गोडवा निर्माण होईल. जे आवण अनेक दिवसापासून ठरविलेले योजना या काळात पूर्ण होणार आहेत. आपण निश्चित केलेले ध्येय भविष्यात आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *