संध्याकाळी झाडू मारत असाल… तर हा लेख वाचाच… आणि मग ठरवा

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी,

।।श्री स्वामी समर्थ।।

अस म्हणतात की हात फिरे तिथे लक्ष्मी वसे,जेथे स्वच्छता असते तेथेच देवी लक्ष्मी वास्तव करते,घर साफ स्वच्छ व नीटनेटके ठेवणे सर्वानाच आवढते,त्या साठी स्त्रिया नेहमी हातात झाडू व पोचा घेतात,

कधी कधी आपण काही चांगले करायला जातो,त्यातून आपल्याला काही वाईट व त्रासचं आपल्याला मिळतो,घर नेहमी स्वच्छ राहावे यासाठी महिला कधीही हातात झाडू घेऊन घर झाडायला घेतात,

शास्त्रा मध्ये अस सांगितलेले आहे,की कोणत्याही वेळी घरात झाडू मारू नये,झाडू मारण्याचेही काही नियम आहेत,घर स्वच्छ असेल तर तेथे देवी लक्ष्मी निवास करते,परंतु चुकीच्या वेळी घरात झाडाझुड केली तर देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होते,

यामुळे आपले संपूर्ण घर बरबाद होऊ शकते,आपल्या कुटुंबात दुर्भाग्य वास करते,शास्त्रा मध्ये झाडूमरण्याचे काही नियम दिलेले आहेत,सकाळी उठल्यानंतर घर झाडून स्वच्छ करावे,आणि घरातील नकारात्मकता बाहेर काढावी,

संध्याकाळी सूर्यास्त नंतर कधी ही घरात झाडू मारू नये,घरात झाडू मारताना स्त्रियानी जर काही गोष्टी कडे लक्ष केले व त्या प्रमाणे वर्तन केले,तर आपल्या घरात कधीही अडचणी व बाधा येणार नाहीत,

आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *