चप्पल घालताना बोला हा गुप्त मंत्र इडा पीडा 5 मिनीटात दूर होईल.. प्रसन्न वाटेल…

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी,

।।श्री स्वामी समर्थ।।

चप्पल घालताना बोला फक्त हे 2 शब्द सगळी काम होतील पूर्ण,प्रत्येक कामा मध्ये तुम्हाला यश मिळेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती बदलेल,घरातील वातावरण आणि तुमच्या आयुष्यातील वातावरण हे सकारात्मक बनेल,

आपल्याला एखादं कार्य करताना वारंवार अडचणी येत असतील,वारंवार त्या कामामध्ये समस्या निर्माण होत असतील,अश्या वेळी आपण आपले चपला असतील,त्या मंदिरामध्ये सोडून यावेत,किंवा चौकात चपला किंवा बूट फेकून द्यायच्या आहे,

तुमच्या डाव्या पायाच्या चप्पल च्या खाली तुमच्या शत्रू च नाव लिहायचं आहे,तुमचे यश ज्यांना बगवत नसेल त्या व्यक्तीचं नाव तुमच्या डाव्या पायाच्या चप्पल च्या खाली लिहायचं आहे,अस केल्यानं त्या शत्रूची व्यक्ती ची पिढा कमी होते,

जेव्हा आपण चप्पल किंवा बूट घालतो तेव्हा आपल्या ती शक्ती आपल्या शरीरामध्येच राहते,आपण जेव्हा केव्हा ही बाहेर जाण्यासाठी चप्पल किंवा बूट घालत असाल तेव्हा 2 शब्द बोलायचे आहेत,

हे शब्द धूर धूप दुर्भाग्य हे 2 शब्द आपल्याला बोलायचे आहेत,आपण जसे एखाद्या गोष्टीला हाकलून देतो,अश्या रीतीने हे 2 शब्द आपल्याला बोलायचे आहेत,ज्यांच्या जीवनात अपयश येत आहे,ज्या लोकांच्या जीवनात अडचणी येत आहेत,त्या लोकांनी हा उपाय करावा,

आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *