जानेवारी महिन्यात ‘या’ 3 राशीच्या लोकांचे उजळणार भाग्य, धनलाभासह नोकरीतही बढती मिळण्याचे योग !

मित्रांनो, ग्रह परिवर्तनाचा परिणाम प्रत्येक राशीवर होत असतो. काही शुभ आणि अशुभ परिणाम आपणाला पाहायला मिळतो. अनेक बदल या राशीच्या जीवनात घडत असतात. प्रत्येक राशीचा ग्रह विशिष्ठ काळानंतर बदलत असतो. या बदलाचा 12 राशींवर काहीना काही प्रभाव पडतो. यामध्ये काही राशींवर सकारात्मक परिणाम पाहायला मिळतो. ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळदेव मिथुन राशीमध्ये प्रवेश करत आहेत. तर जानेवारी […]

Continue Reading

माता लक्ष्मी ‘या’ लोकांवर नेहमी करते कृपा! नक्की जाणून घ्या

मित्रांनो, प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी हवी असते. त्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करीत असतो. अनेकांच्या घरात पैसा संबंधित समस्या असतात. आर्थिक चणचण त्यांना कायम भासत असते. परिश्रम करून मिळणारा पैसा देखील कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी अपुरा पडत असतो. मित्रांनो आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असावा असे प्रत्येकालाच मनोमन वाटत असते. त्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करून […]

Continue Reading

कुलदैवत कसे ओळखावे, आपल्या कुलदैवता विषयी संपूर्ण माहिती…?..

हिंदू धर्मामध्ये कुलदैवताला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की कुलदैवत म्हणजे काय किंवा कुलदैवत कसे ओळखावे, यासंबंधीची सविस्तर माहिती होय. शास्त्रानुसार कुलदैवताचे स्थान निरंतर आपल्या जवळ असावे आणि ज्या प्रकारे आपण आपल्या घरातील वडीलधार्‍या मंडळींची सेवा करतो त्याच प्रकारे आपल्या हातून कुलदैवताची सेवा आणि मान सन्मान केला जावा. याच […]

Continue Reading

आपल्या मुलांसाठी कोणत्या राशींच्या मुली शोधाव्यात? काय सांगते ज्योतिष शास्त्र..

हिंदू धर्मात ज्योतिष शास्त्राला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तसेच ज्योतिष शास्त्रानुसार 4 राशी अशा आहेत, ज्या राशीच्या मुली या खूप भाग्यवान मानल्या जातात. या मुली साक्षात लक्ष्मीच रूप मानल्या जातात. या मुलीच्या घरात जातात तिथे पैसे आणि अन्नधान्याची कमतरता कधीही भासत नाही. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशी आहेत. यामध्ये सगळ्यात पहिली रास म्हणजे […]

Continue Reading

तूळ राशीत बुधाचे गोचर, या तीन राशींसाठी पुढील दोन वर्षे येणार सुखाचे दिवस

मित्रांनो प्रत्येकाचीच एक रास असते. प्रत्येकालाच आपल्या जीवनात कोणत्या गोष्टी घडणार आहेत याची उत्सुकता असते. कधी आपणाला वाईट दिवस येतात तर कधी सुखाचे दिवस येत असतात. ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहपरिवर्तनाला विशेष महत्त्व आहे. जोतिषशास्त्रात राशी परिवर्तनाला गोचर  देखील म्हणतात. जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येतो. तो प्रभाव सकारात्मक असतो तर कधी […]

Continue Reading

180 वर्षात पहिल्यांदा नोव्हेंबर मध्ये बनत आहे अद्भुत योग! पुढील पाच वर्षे या राशींना राजयोग

मित्रांनो 180 वर्षात पहिल्यांदाच नोव्हेंबर महिन्यामध्ये अद्भुत योग बनत आहे. यामुळे काही राशींना राजयोग होणार आहे. बदलत्या गृह नक्षत्रांच्या स्थितीमुळे काही राशींना याचा खूपच लाभ होणार आहे. नोव्हेंबर पासून या राशीतील लोकांचा वाईट काळ संपणार आहे. यांना कोणत्याही संकटांचा सामना करावा लागणार नाही. येणारी पुढील पाच वर्षे या राशींना खूपच लाभदायी तसेच फलदायी ठरणार आहेत. […]

Continue Reading

घरात अखंड लक्ष्मीसाठी अगदी सोपे उपाय करा ; वर्षभर पैसा कमी पडणार नाही !

मित्रांनो, प्रत्येकाच्या घरात अखंड लक्ष्मी नसते. कारण पैशाची खूप अडचणी असते. घरात पैसा टिकत नाही. घरात सारखे पैसे वरून होणारे वाद-विवाद, माणसाची चिडचिड हे सर्व काही प्रत्येकांच्या घरात होतच असते. काहींच्या घरात भरपूर खर्चा असल्याने पैसा येत नाही. जेवढे काम करेल तेवढे पैसा येतो पण घरचा खर्च एवढा असतो की, एवढे पैसे सुद्धा आपल्याला भागत […]

Continue Reading

12 नोव्हेंबर संकष्टी चतुर्थी बाप्पाला दाखवा हा एक नैवेद्य ; मनातील इच्छा लगेच पूर्ण!

मित्रांनो, आपल्यापैकी प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचे भक्त आहेत. ते अगदी मनोभावे व श्रद्धेने पूजा अर्चना करीत असतात. आपल्या घरावर येणारे संकट दूर होण्यासाठी ते मनोमन प्रार्थना देखील करीत असतात. अनेक जण वेगवेगळ्या देवतांचे उपवास, पूजा, मंत्रजाप करीत असतात. जेणेकरून घरात सुख समृद्धी भरभराट कायम रहावी. आणि मित्रांनो गणपती बाप्पांना विघ्नहर्ता सर्वजण आपण […]

Continue Reading

करा हा 11 दिवसांचा चमत्कारिक स्वामी उपाय, होतील सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण…

ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थां महाराजांची सेवेकरांची श्री स्वामींवर अपार श्रद्धा आहे.कारण पूर्ण अंतकरणाने आणि निस्वार्थीपणे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्यास,आपल्यातील नकारात्मकता दूर होण्यास सुरुवात होते. असाच काहीसा अनुभव सेवाकऱ्याला येत आहे. आपण प्रत्येकजण मेहनत किंवा कष्ट करीत असतो, सुखासाठी, समृद्धीसाठी तसेच प्रचंड पैशासाठी आणि दोन वेळेच्या जेवणासाठी तसेच आपल्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत त्या […]

Continue Reading

उकळत्या पाण्यामध्ये टाका ही 1 वस्तू, माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने भरपुर पैसा येईल..

प्रत्येक व्यक्ती वाटत असते की, आपले आयुष्य सुखी-समाधानी आणि ऐश्वर्यपूर्ण असावे. आपण श्रीमंत बनावं आपल्याकडे भरपूर पैसा असावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण सगळ्यांच्याच नशिबात असं सुख नसतं, असा पैसा नसतो तर याचं कारण काय आहे आणि याच निवारण कसं करायचं हेच आपणास सांगणार आहोत. तर ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष आहे, त्याला प्रत्येक कामामध्ये […]

Continue Reading