मांजर आढवे गेल्याने काय घडते ???

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी,

।।श्री स्वामी समर्थ।।

आपल्या देशात शकुन अपशकुन श्रद्धा अंधश्रद्धा खूप मानलं जातात,ही पद्धत आपल्याकडे शेकडो वर्षापासून आहे,काही व्यक्ती याकडे श्रद्धेने पाहतात,तर काही व्यक्तीना ही सर्व अंधश्रद्धा वाटते,

पूर्वी पासून ही पद्धत चालत आलेली असल्याने आपल्याही याची थोडी भीती आणि थोडी उत्सुकता ही वाटत असते,आपल्याला ही हे जाऊन घ्यायचे असते,की हे खरे आहे का,असे काही खरोखर असते का,

आज आपण जाणून घेणार आहोत मांजरी विषयी,असे म्हणणे जाते,आपण जर काही महत्वाच्या कामा निमित्त घरा बाहेर पडलो,आणि रस्त्याने जर आपल्याला मांजर आडवे गेले तर तो अपशकुन असतो,

आपले ते कार्य पूर्ण होत नाही,आणि एखादी अशुभ घटना ही घडू शकते,परंतु खरोखर असे घडते का असे म्हणतात,की आपण रस्त्याने जात असताना मांजर आडवी गेली तर 5 पावले मागे जा आणि मग परत पुढे जा,

खूपच महत्वाचे काम असेल तर आपण थोडा वेळ थांबून एखाद्या झाडा खाली किंवा हॉटेल मध्ये थांबून पाणी प्यावे,मगच पुढे जावे तरच आपले ते कार्य पूर्ण होते,नाही तर आपल्याला त्यात अपयश येते,

आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *