घरात असे घडतं असेल तर समजून जा कि वास्तू मध्ये अशुभ( काळ्या )शक्तीचा वास आहे…

जरा हटके

नमस्कार मंडळी,

।।श्री स्वामी समर्थ।।

आपण ज्या वास्तू मध्ये ज्या घरामध्ये राहतो,मग ते घर भाड्याचे असेल किंवा स्वतःचे असेल,ती वास्तू आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचे असते,तुम्ही अनेक वेळा अनुभवले असते,

आपण एखाद्या आलिशान बंगल्यात येतो,त्या घरात प्रवेश करताच आपल्याला बेचेन होते आपल्याला करमत नाही,एक त्याचे छोटेशे अगदी 1 रूम किचन असेल,तरी सुद्धा त्या घरामध्ये जाताच आपल्याला प्रसन्न वाटते,

आपले मन प्रखुलीत होते प्रसन्न होते,याचे कारण म्हणजे त्या वास्तू मधील सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा जर वास्तू मध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर आपले मन बेचेन होते उदास होते,

जर वास्तू मध्ये सकारात्मक ऊर्जा असेल तर त्या तर त्या ठिकाणी जाताच तर मन प्रसन्न होते,तुमच्या जीवनामध्ये एक मागून एक समस्या येत आहेत,काही कार्य करताना अनेक अडचणी येत असतील,

याच कारण म्हणजे तुमच्या घरातील वास्तू तील नकारात्मक ऊर्जा किंवा अशुभ शक्तींचा वास असू शकतो,पण हे ओळखायचे कसे आपल्या वास्तू मध्ये अशुभ शक्तींचा वास आहे किंवा नाही,

आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले DASHING MARATHI हे फेसबुक पेज नक्की लाईक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *