नमस्कार मित्रांनो,
गेल्या काही दिवसांपासून, धन प्राप्ती सोबतचं म्हणजेच तुमच्या घरात जर दारिद्र्ता असेल तर पैश्याची प्राप्ती काशी व्हावी, याचे अनेक उपाय या पूर्वी सांगितलेले आहेत,मात्र आपल्या दैनंदिन जीवनातील ज्या समस्या असतात, त्या दूर करण्याचे नवीन उपाय,
आपल्या घरामध्ये आजारपण असेल,पती पत्नीनं मध्ये अगदी घटस्फोट पर्यंतची परिस्थिती आलेली असेल एखादा मोठा आजार झालेला असेल,किंवा अगदी कोणत्याही प्रकारची पीडा असेल,तर या सर्व गोष्टी सुद्धा अत्यांत महत्वाच्या आहेत,आणि ही गोष्ट लक्षात घेऊनच, हे संपूर्ण उपाय आज आपण जाणून घेणार आहोत,
अगदी रोजच किंवा अगदी वारंवार पती पत्नीनं मध्ये असे सतत भांडणे होत असतील,याचा परिणाम मुला बाळांन वर होत असेल संपुर्ण कुटुंबावर होत असेल,तर आपल्या पत्नी ला शांत करण्यासाठी पती ने हा उपाय करायचा आहे,
आपली जी बायको रंगवलेली आहे,तर तिच्या मनामध्ये एक प्रकारचा शांती चा प्रवाह वाहू लागेल आपली पत्नी शांत होईल,आपल्या बद्दल जे नकारात्मक मत आहे, याचे रूपांतर हे सकारात्मक होऊन जाईल,या साठी आपण एक छोटीशी गोष्ट करायची आहे,
गाईचं 1.25 ग्रॅम दूध घ्यायचं आहे,त्यातल्या त्यात जर देशी गाईचं दूध असेल तर अति उत्तम नसेल तर कोणत्याही गाईचं दूध घ्या असेल तर त्या दुधाला आपल्या पत्नी चा हात लावायचा आहे,
दोघांनी मिळून जी चूल असते,त्या चुली मध्ये आग लावलेली असते, अश्या चुली मध्ये आपण हे दूध टाकायचं आहे, हे केल्यानंतर अगदी ताबडतोब तुमच्या दोघांतील भांडण शांत होईल,
आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्यापर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.