औदुंबराची ही 1 गोष्ट नेहमी जवळ ठेवा, पैसा आपोआप तुमच्या घरात येईल…

अध्यात्मिक माहिती

तुमचं नशीब तुमची साथ द्यायला सुरुवात करेल. सुख-समाधान सर्वकाही तुम्हाला मिळेल. आपल्या जीवनातून समस्या संपून जातील व माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होईल. या उपायामुळे जर का कोणा व्यक्तीला बाधा झाली असेल कसली तरी भीती वाटत असेल तर त्याचे निवारण होईल.
दरम्यान ही 1 चमत्कारिक वस्तू धारण करण्याचे कुंडलीतील ग्रहदोष नष्ट होईल

व कर्जमुक्तीच्या अनुषंगाने ही वस्तू धारण केल्यास कर्जातून मुक्ती मिळेल. त्याच्या सर्व मनोकामना पूर्ती होईल, याशिवाय संतानप्राप्तीसाठी हा उपाय चांगला मानलेला आहे. तसेच की, ही चमत्कारिक वस्तू घरामध्ये ठेवल्याने घरातील कलह भांडणतंटे बंद होऊन मानसिक शांतता मिळते. हे सर्व चमत्कारिक फायदे आहे.

त्यामुळे वस्तू धारण केल्याने आपली घडलेली सर्व कामे त्वरित व्हायला लागतील. याविषयी पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूने राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्री विष्णु भगवान नरसिंह अवतार घेतला होता. कारण पौराणिक कथेनुसार, जेव्हा हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारले ती कुठे आहे तुझा देव?. त्यावर भक्त प्रलाद म्हणाला की,

माझा देव चराचरामध्ये आहे हे ऐकून हिरण्यकश्यपूने तिथे असणाऱ्या औदुंबराच्या लाकडाच्या खांबाला लाथ मारली आणि त्याच क्षणी त्या खांबातून भगवान नरसिंह भगवान प्रगट झाले आणि त्यांनी हिरण्यकश्यपुला त्याच्या राजवाड्यात चौकटीवर दाबून धरून त्यांनी त्यांचं पोट वाढलं. परंतु हिरण्यकश्यपूचा पोटात असणाऱ्या तालीम कुंड विषामुळे भगवान नरसिंह यांच्या नखामध्ये प्रचंड आग व्हायला लागली,

त्यावेळी माता लक्ष्मीनी तिथेच जवळ असणाऱ्या औदुंबर वृक्षाची फळे आणून भगवान श्री नरसिंह त्यांची नखे या फळांमध्ये खुपसायला लावली. मग त्यावेळी औदुंबर वृक्षाच्या फळातील रसामुळे भगवान यांच्या नखातील आयुष्य थांबले व त्यांनी प्रसन्न औदुंबर वृक्षांला आशीर्वाद दिला की, माझा व माता लक्ष्मी वास सदैव औदुंबर वृक्षांमध्ये असेल.

त्याप्रमाणे नरसिंह सरस्वती महाराज हे देखील नरसिंह अवतार आहेत. त्यामुळे या वृक्षांमध्ये भगवान नरसिंह व महालक्ष्मी यांचा वास असतो, त्याच बरोबर भगवान अस नरसिंह अवतार असणारे नरसिंह सरस्वती महाराज यांचा वास असतो. तसेच औदुंबर वृक्ष हा शुक्र ग्रहाचा कारक मानला जातो. शुक्र ग्रह ऐश्वर्या यांचा कारक असतो.

ज्या व्यक्तींचा सूर्य ग्रह मजबूत असतो, त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये त्यांना ऐश्वर्या संपत्ती याची कधीही कमतरता भासत नाही. तर आपल्याला हा उपाय शुभमुहूर्तावर म्हणजे शुक्रवारी किंवा गुरुपुष्य मुहूर्तावर योगावर करू शकता. आपण जेव्हा केव्हा उपाय करणार असाल त्याच्या एक दिवस आधी या औदुंबराच्या वृक्षांजवळच्या प्रार्थना करायची आहे.

आपण हा उपाय शुक्रवारी करणार असाल, तर गुरुवारच्या दिवशी आपण वृक्षाजवळ जाऊन त्याला थोडीशी पिवळे तांदूळ आणि पिवळे फूल आणि पाणी अर्पण करावे व मनोभावे प्रार्थना करावे. तसेच मी आपले मूळ नेण्यासाठी पूजा येत आहे. तर आपण कृपा करून माझ्या सोबत घ्यावे व मला आम्हाला खूप आशीर्वाद द्यावा, अशी प्रार्थना करावी.

तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून औदुंबराचे मूळ घरी आणावे. त्या मुळाचा अगदी छोटासा तुकडा कापून आणावा. मूळ घेऊन झाल्यावर या मुलाला गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने साफ करा व त्यानंतर हे मूळ आपल्या देवघरामध्ये किंवा एखाद्या पाटावर पिवळे वस्त्र अंथरले त्याच्यावर थोडी चण्याची डाळ ठेवावी. डाळीवर हेतू ठेवून त्याची विधिवत पूजा करावी, पूजा करून झाल्यावर या मुळाची मनोभावे प्रार्थना करावी.

तसेच संतानप्राप्तीच्या इच्छा असतील कर्जमुक्ती पाहिजे असेल, धनप्राप्ती काम असेल अशी प्रार्थना करायची आहे. मग त्यानंतर तुम्ही हे मूळ आपल्याला देवघरात ठेवून किंवा एखाद्या चांदीच्या किंवा स्टीलच्या डब्यामध्ये कुंकू घालून या कुंकू यामध्ये हे मूळ घालून ठेवावेत. दररोज नित्य नियमाने याची पूजा करावी या उपायांमुळे आपली इच्छा पूर्ण सुरुवात होईल. लक्ष्मीची कृपा होईल. घरात पैसे द्यायला लागतील या उपायांमुळे घरात जबरदस्त असे परिवर्तन होईल. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील..

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *