आयुष्यात अडचणी वाढल्या असतील, तर नवस बोलून ही सेवा सुरू करा….

माहिती राशिभविष्य

श्री स्वामी समर्थ, आयुष्यात अडचणी वाढल्या असतील तर नवस बोलून ही सेवा सुरू करा. कारण या चमत्कारिक उपायाने काही दिवसातच फरक जाणवेल. तर आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी, काही ना काही दुःख, संकट किंवा समस्या असतात. तसेच काही लोकांना आर्थिक अडचणी असतात,

तसेच अनेक महत्त्वाची कामे पूर्ण होत नाही तर समस्या चारही बाजूने आली असतील तर तुम्हीसुद्धा घरातच राहून स्वामी महाराजाच्या फोटो समोर बसून एक उपाय नक्कीच केला पाहिजे, ज्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणी आणि समस्या दूर होण्यास सुरुवात होईल. तर सर्व प्रकारच्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्ही ही सेवा नक्कीच सुरू करावी.

दरम्यान, ही सेवा सुरू करण्यास अत्यंत शुभ दिवस असतो तो स्वामींच्या दिवस गुरुवारचा दिवस होय. गुरूवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही स्वामींच्या मूर्तीसमोर बसा आणि स्वामींना हात जोडून प्रार्थना करा की, माझ्याकडे आलेले संकट, माझ्यावर आलेली अडचण समस्या दूर करा. मी आजपासून तुमच्या सेवेला सुरुवात करत आहे आणि माझ्यावर कृपा करा.

हा नवस बोलल्यानंतर त्या दिवसापासून ही चमत्कारिक सेवा सुरू करायची आहे. ही सर्वात मोठी 3 महिने किंवा 6 महिने वर्षभर किंवा कायमस्वरूपी सुद्धा करू शकता. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नवस बोलल्यानंतर रोज-रोज नवस बोलायचं नाही. दरम्यान, ही प्रार्थना म्हणजे सेवेत सगळ्यात आधी तुम्हाला एक वेळेत श्रीसूक्त वाचायचे आहे, जे स्वामींच्या नित्यसेवा या पोथीत दिलेला आहे.

मग श्री सुक्त वाचून झाल्यानंतर तुम्हाला तारक मंत्र 21 वेळेस बोलायचं आहे. तसेच तारक मंत्र तुमच्याकडे नसेल तर मराठीमध्ये तारक मंत्र उपलब्ध होईल. मग त्यानंतर एक वेळेस मला कालभैरव अष्टक वाचायचा आहे की आपल्या स्वामी समर्थांची नित्यसेवा श्री सूक्त वाचायचं आहे. मग या तीन गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला “श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ” या मंत्राचा जप 11 माळी करायचा आहे.

दरम्यान, या 4 गोष्टी या सेवेत तुम्हाला दररोज न चुकता करायचा आहे. या चमत्कारिक सेवेमुळे तुमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या, काही अडचण कायमस्वरूपी दूर होण्यास सुरुवात होईल.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *