मित्रांनो आपण सर्वजण स्वामी भक्त आहोत स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे वेगवेगळे उपाय करत असतो आपण स्वामींची मनापासून भक्तीने श्रद्धेने पूजा प्रार्थना पारायण जप करत असतो तर कोणी घरामध्ये करत असता तर कोणी मंदिरामध्ये तर काहीजण मठांमध्ये देखील जाऊन करत असतात.
कारण त्यांची स्वामींवर खूप श्रद्धा असते स्वामी हे आपल्याला कधीही एकटे सोडत नाहीत.आपल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वामी आपल्याला साथ देत असतात व आपल्याला काय पाहिजे नको याची आपले स्वामी काळजी देखील घेत असतात.म्हणजेच की आपल्याला कोणती गोष्टी कधीही कमी पडत नाही स्वामी कायम म्हणत असतात की भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे.
कोणत्याही संकटामध्ये आपण घाबरायचे नाही कोणतेही संकट आले तर त्याला आपण धाडसाने सामोरे जायचे आहेत.तर मित्रांनो मी तुम्हाला आज 18 एप्रिल मंगळवारी स्वामी पुण्यतिथी असल्यामुळे त्या दिवशी तुम्हाला पारायण करायचे आहे ते पारायण केल्यामुळे तुम्हाला तुमचे नशीब बदलणार आहे.
तुम्हाला काय पाहिजे आहे ते मिळणार आहे व तुमच्यावर स्वामी प्रसन्न देखील होणार आहेत तो दिवस तुमच्यासाठी खूप शुभ आहे.त्याच बरोबर तो दिवस सुवर्णकाळ मानला गेलेला आहे.चला तर आता आपण जाणून घेऊया.तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामींना प्रसन्न करायचे आहे.स्वामी पुण्यतिथी आता थोड्याच दिवसांवर येऊन थांबलेले आहे.
त्याच्यामुळे तुम्हाला स्वामींचे पारायण पुण्यतिथीच्या अगोदर पासून चालू करायचे आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही कधीही चालू केला तर ते पारायण फक्त सात दिवसच करायचे आहे. स्वामींचे पारायण करायचे आहे स्वामींची पारायण तसे खूप आहेत त्यातलेच तुम्ही गुरुचरित्र पारायण करु शकता.
दुसरी म्हणजे स्वामी चरित्र आहे गुरुचरित्राचे नियम हे खूप अवघड व कठीण आहेत. हे नियम जर स्वामींच्या कोणत्या भक्तांकडून किंवा सेवेकरींकडून पाळले जाणार नाहीत त्यांनी हे गुरुचरित्र पारायण करू नये. मित्र पारायण जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही करू नये त्याचा अपमान करून तुम्हाला काही सुद्धा मिळणार नाही.
तुम्हाला त्याचा त्रास होणार आहे. तुम्ही स्वामी चरित्र करू शकता कारण स्वामी चरित्राचे कोणतेही नियम अटी नाहित. तुम्हाला रोज फक्त तीन अध्याय वाचायचे आहेत.सात दिवसांमध्ये तुमचे 21 अध्याय पूर्ण झाले पाहिजे. जर तुम्ही सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणार असाल तरच तुम्ही गुरुचरित्र पारायण करायचे आहे.
तुम्हाला खुप विनंती आहे. त्याचबरोबर गुरुचरित्र पारायण केल्यामुळे त्याचे खूप लांभ देखील आहेत. घरादाराला सुख समृद्धी ऐश्वर्या लागते व लक्ष्मीचा वास देखील आपल्या घरामध्ये राहतो. त्याचबरोबर स्वामी आपल्यावर प्रसन्न होतात.
पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचे आहे की जर तुमच्याकडून नियमांचे पालन होत असतील तरच तुम्ही गुरुचरित्र पारायण करायचे आहे.
तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गुरुचरित्र पारायण नेमकं कोणत्या दिवसापासून चालू करायचे आहे तुम्ही कोणत्या पण वरापासून गुरुचरित्र पारायण सुरू करू शकता.तर मित्रांनो गुरुचरित्र पारायण सुरू करताना तुम्हाला कोणताही वार चालू शकतो म्हणजेच की तुम्ही कोणत्याही वारापासून गुरुचरित्र पारायण करू शकता.
फक्त एवढे लक्षात ठेवायचे की ते पारायण तुम्ही सात दिवस करायचे आहे. तर गुरुचरित्र पारायण हे शुक्राण पासून सुरू करायचे असते पण असे काही सुवर्णकाळ कमीच येतात त्यामुळे तुम्ही ते सुवर्णकाळ कधी सोडायचे नाही दत्त जयंती स्वामींची पुण्यतिथी अशी सुवर्णक्षण तुम्ही कधीच सोडायचे नाही तर तुम्ही मित्रांनो कधीपासून ही गुरुचरित्र पारायण करायला सुरू करू शकता.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.