172 वर्षानंतर आला आहे हा महासंयोग येत्या सोमवारपासून मोत्यासारखे चमकणार या राशींचे नशीब

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो,

मित्रानो ज्योतिषशास्त्रनुसार शुभ संयोग आणि सकारात्मक ग्रहदशा बनल्या नंतर कितीही खडतर नशीब असो ग्रह नक्षत्राच्या शुभ प्रभावाने भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही. मनुष्याच्या जीवनात प्रगती घडून येण्यासाठी कष्टाबरोबरच नशिबाची साथ मिळणे देखील तेवढेच महत्वाचे असते.

जेव्हा ग्रह नक्षत्राची साथ लाभते तेव्हा कामे सोप्पी बनू लागतात. कामात येणारे अपयश दूर होते. कार्यक्षेत्रात प्रगती घडून येण्यास सुरवात होते. जीवनाला प्रगतीची एक नवी दिशा प्राप्त होते आणि सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होतो.

दिनांक 21 मार्चपासून असाच काहीसा सुंदर काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून प्रगतीचे नवे संकेत आपल्याला प्राप्त होणार आहेत. प्रगतीच्या नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे.

मित्रानो मागील काळ आपल्यासाठी बराच खडतर होता. ग्रह नक्षत्रांची अनुकूलता नसल्यामुळे कामात अडचणी निर्माण होत होत्या. पण इथून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. भाग्य आता सकारात्मक कलाटणी घेण्यास सुरवात करेल.

कार्यक्षेत्राला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारा नकारात्मक काळ आता बदलणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरवात होणार आहे. या काळात आपले नातेसंबंध मधूर बनतील. सामाजिक संबंधात सुधारणा घडून येण्यास सुरवात होणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून आपल्या मनात असलेली चिंता आणि भय आता दूर होणार आहे. नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या कामाची सुरवात करणार आहात. मित्रानो उद्या श्रावण शुक्ल पक्ष अनुराधा नक्षत्र दुर्गाष्टमी दिनांक 21 मार्च रोज सोमवार लागत असून नवग्रहांचे राजा सूर्य हे राशी परिवर्तन करणार आहेत.

सूर्य हे स्वतःच्याच राशीत म्हणेजच सिंह राशीत गोचर करणार आहेत. 21 मार्च 2022 रोज सोमवार सकाळी 1 वाजून 16 मिनिटांनी सूर्य सिंह राशीत गोचर करणार आहेत आणि 16 सप्टेम्बर पर्यंत ते याच राशीत राहणार आहेत.

विशेष म्हणजे या दिवशी संध्याकाळी 4 वाजून 15 मिनिटानंतर मंगळ अस्त होणार आहेत आणि मंगळ देखील सिंह राशीत गोचर करतील. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे स्वतःच्या राशीत होणारे हे रशिपरिवर्तन विशेष महत्वपूर्ण मानले जात आहे.

भगवान सूर्यदेव ऊर्जेचे दाता , मानसन्मान आणि पदप्रतिष्ठेचे कारक ग्रह मानले जातात. जेव्हा सूर्य शुभ फल देतात तेव्हा मनुष्याच्या धनसंपत्ती बरोबरच यश कीर्ती मध्ये वाढ होते. आपल्याही जीवनात असाच काहीसा सकारात्मक काळ येण्यास सुरवात होणार आहे.

जीवनातील उदास आणि नकारात्मक स्थिती आता बदलणार असून आपल्याला आपल्या स्वतः मध्ये एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती होणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार असून यश प्राप्तीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. त्यामुळे या काळाचा सदउपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

या काळात जेवढी जास्त मेहनत घ्याल तेवढे जास्त यश मिळण्याचे संकेत आहेत. ज्या कामांना हात लावाल ती कामे यशस्वी रित्या पूर्ण होतील. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष ,वृषभ , मिथुन , सिंह , वृश्चिक , धनु , मकर आणि कुंभ रास.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *