नमस्कार मंडळी,
।।श्री स्वामी समर्थ।।
पितृपक्षात कोणत्याही दिवशी खाऊ घाला ही एक वस्तू तुमच्या सर्व अडचणी दूर होतील,पितृपक्षामध्ये गाईला ही एक वस्तू खाऊ घातली,तर तुमच्या सर्व अडचणी सर्व दुःख सर्व संकट सर्व समस्या दूर होतील,
पितृपक्षामध्ये कावळ्याचे जेवढे महत्व आहे,तेवढेच गाईचे महत्व आहे,गाईला जर ही एक वस्तू खाऊ घातली,तर आपल्या घरातल्या सर्व अडचणी निघून जातात,हा उपाय तोडगा तुम्हाला फक्त पितृपक्षातचं करायचा आहे,
पितृपक्षातले 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात,या 15 दिवसांन मध्ये आपण पितृणची सेवा केली पाहिजे,पितृना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले गेले पाहिजे,यासाठीच हा एक उपाय आहे,जो तुम्हाला तुमच्या घरात करायचा आहे,आणि यासाठी फक्त एका वस्तूची गरज आहे,
ही वास्तू म्हणजेच तुमच्या घरात असलेली गहू तुम्हाला एक मूठ भर घ्यायची आहे,प्रत्येकाच्या घरामध्ये गहू असतात,गहू घेतल्यानंतर ते गहू तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे,मुख्य दाराच्या बाहेर घेऊन जायचं आहे,
आपल्या मुख्य दारावरून ते गहू ओवळायचे आहे,घड्याळाचा काटा जसा फिरतो तसं ते 2 ते 3 वेळेस करायचं आहे,मुख्य दाराच्या वर पासून गोल फिरवायचे आहे,ते गहू गाईला खाऊ घालायचे आहे,परंतु जर तुमच्या कडे गाय नसेल,पण पाहिलं प्राधान्य गाईलाच द्या,तुम्ही शोधून पण थकला असाल,
जर गाय मिळतंच नसेल,तेव्हा तुम्ही हे गहू समुद्रात विसर्जित करू शकतात,जेव्हा गाय मिळतंच नसेल तेव्हा तुम्ही हे गहू पाण्यात विसर्जीत करा,घरावरून ओवाटळूनच म्हणजेच मुख्य दारावरून ओवाळूनच गव्हाचं विसर्जन करा किंवा गाईला द्या,हा उपाय तुम्ही पितृपक्षात अवश्य करा,
आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.