दिव्याचं तोंड कोणत्या दिशेला असावे???

जरा हटके

नमस्कार मंडळी,

।।श्री स्वामी समर्थ।।

दररोज संध्याकाळी देवा समोर दिवा जरूर लावावा,तो तुपाचा असेल किंवा तेलाचा त्याने काहीही फरक पडत नाही,दिवे लावणीच्या वेळी संध्याकाळी दिवा लावल्यास घरातील वातावरण प्रसन्न होते,

घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते,व सकारात्मक ऊर्जा तयार होते,संध्याकाळची वेळ ही घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते,या वेळी जर देवघरात दिवा लावलेला नसेल,तर लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही,आणि आपल्याला धनाची कमतरता जाणवायला लागते,

संध्याकाळची वेळ ही अशी असते जेव्हा घरातील नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते,जर त्या वेळी आपल्या घरात दिवा लावलेला नसेल,तर ती ऊर्जा आपल्या घरात प्रभाव दाखवायला लागते,आणि घरातील सर्व सकारात्मक ऊर्जा निघून जाते,

संध्याकाळच्या वेळी घराच्या पूर्व दिशेला तेलाचा किंवा तुपाचा दिवा जरूर लावावा,जर तुम्हाला नेहमी पैश्याची अडचण येत असेल,धनाची कमतरता भासत असेल,तर दररोज घरातील उत्तर दिशेला दिवा लावावा,

या मुळे तुमच्या पैश्या संबंधितल्या समस्या दूर होतील,पण हा दिवा शुद्ध तुपाचा लावावा,जय व्यक्ती ला अडचण असेल,खूप संकटे असतील,तर त्याच व्यक्तीने संध्याकाळी दिवा लावला तर त्याची संकटे व अडचणी लवकरात लवकर दूर होतील,

आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *